शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

या पत्राच्या उत्तरासह जिल्हाधिकारी हे स्थानिक आपत्ती निवारण केंद्राचे प्रमुख असतात. त्यामुळे त्यांच्याकडे या पत्रांचा तपशील एकत्रित करून पाठविण्यात ...

या पत्राच्या उत्तरासह जिल्हाधिकारी हे स्थानिक आपत्ती निवारण केंद्राचे प्रमुख असतात. त्यामुळे त्यांच्याकडे या पत्रांचा तपशील एकत्रित करून पाठविण्यात येणार आहे. त्यांनी मान्यता दिल्यावरच जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. काही जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनीदेखील ऑनलाइन वर्ग घेण्याचे काम केले आहे. परंतु इंटरनेट आणि ग्रामीण भागातील मुलांकडे स्मार्ट फोनचा अभाव यामुळे ते संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नसल्याचे सांगण्यात आले. एकूणच दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने आता साधारणपणे मुलांमध्ये एक प्रकारची उदासीनता आली आहे. ती दूर करण्यासह त्यांच्यात पुन्हा उत्साह निर्माण करण्यासाठी कोरोनाचे उच्चाटन महत्त्वाचे ठरणार आहे.

मानसिकेतत बदल आवश्यक

जोपर्यंत मुले शाळेतील मैदानावर अथवा वर्गात येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यातील उत्साह जागृत होत नाही. कोरोनामुळे ऑलनाइन वर्ग सुरू असले तरी त्यात पाहिजे ती एकाग्रता होत नाही. त्यातच एक ते दाेन तास शिक्षण झाल्यावर मुलांना कोरोना कारणाने घरात थांबावे लागते. त्यातून मोबाईलवर वेगवेगळे गेम खेळण्यातच मुलांचा वेळ जात असून, त्यातून मुलांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड तयार होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.