शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:45 IST

भोकरदन तालुक्यातील हिरव्या मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या वालसावंगी येथील बाजारपेठेत हिरव्या मिरचीला केवळ १५ रुपये भाव मिळाला.यात खर्चच अधिक झाल्याने शेतक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : भोकरदन तालुक्यातील हिरव्या मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या वालसावंगी येथीलबाजारपेठेत हिरव्या मिरचीला केवळ १५ रुपये भाव मिळाला.यात खर्चच अधिक झाल्याने शेतक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.येथील बाजारपेठेपेक्षा दुस-या बाजारपेठेत अधिक भाव मिळत असल्याने व्यापारी मुद्दाम कमी भावात मिरची खरेदी करत असल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला. येथिल बाजारपेठेत दररोज ४ वाजता लिलाव पद्धतीने हराशी होते. परंतु लिलाव प्रत्येक गाड़ीचा न करता एकाच गाड़ीचा होतो व तो लिलावावर सर्वात जास्त बोली लागते.यामुळे सर्व शेतक-यांना समान भाव मिळत नसल्याचे शेतक-यांनी सांगितले. लिलाव प्रत्येक मिरची पोत्याचा झाला पाहिजे अशी शेक-यांची मागणी आहे. मिरचिचा लिलाव हा धावड़ा - वालसावंगी या मुख्य मार्गावर होत असल्याने वाहतूकीवर त्याचा परिणाम होत असल्याने हा लिलाव दुसरीकडे घ्यावा अशी वाहनधारकांची मागणी आहे.यंदा परिसरातील शेतक-यांनी मिरची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळेले अशी अपेक्षा होती. मात्र, उत्पन्न तर सोडाच परंतू लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतक-यांच्या डोळ्यात आज तरी मिरचिने पाणी आणले आहे. लिलाव होतानाचा भाव हा सर्व शेतक-यांना समान मिळाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच भाव कधी वाढेल याकडे शेतक-यांचे लक्ष लागून आहे.उत्पादन खर्च अधिक होत आहे भाव कमी असल्याने परवडत नसल्याचे शेतकरी सांगतात. लिलाव पद्धतीत वेगळा भाव करतात व प्रत्यक्ष हातात कमी भाव देतात. असा भेदभाव न करता सरसकट शेतक-यांना जो भाव मिळाला तोच भाव सर्वांना द्यावा अशी मागणी येथील शेतकरी भानुदास खड़के, भगवान वाघ, राजू कोथळकर, नारायण गवळी, यांच्यासह इतर शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी