शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:16 IST

पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये तात्काळ आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश आ. राजेश टोपे यांंनी दिले. या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये तात्काळ आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश आ. राजेश टोपे यांंनी दिले. या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना दिल्या.जिल्हा परिषद सभागगृहात शुक्रवारी आ. टोपे यांनी घनसावंगी मतदार संघातील ४२ गावांमधील पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा आरोरा, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार डॉ. विपिन पाटील, सभापती रघुनाथ तौर, दत्ता बनसोडे, रामधन कळंबे, पांडुरंग डोंगरे, राम सावंत, सोपान पाडमुख यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.तालुक्यातील घनसावंगी मतदार संघातील गावाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची बैठकीस उपस्थिती होती. गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी वारंवार लेखी पाठपुरावा करूनही संबंधित अधिकारी कर्मचारी या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याच्या तक्रारी सरपंचांनी केल्या. यावर टोपे यांनी ग्रामसेवक, तलाठी व संबंधित अधिका-यांनी विशेष लक्ष देऊन पाणी टंचाई असणा-या गावांमध्ये टँकर सुरू करण्यासह विहिरी अधिग्रहण, प्रलंबित योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विहिरी अधिग्रहणाचे पैसे संबंधितांना तात्काळ देण्यास सांगितले. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य राम सावंत, सोपान पाडमुख, गटविकास अधिकारी विलास गंगावणे, ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता डाकोरे, उपअभियंता ससाणे, विस्तार अधिकारी जायभाये, पंचायत समिती सदस्य संतोष मोहिते, प्रकाश टकले, रामेश्वर काळे, खरात यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिका-यांची उपस्थिती होती.

टॅग्स :WaterपाणीRajesh Topeराजेश टोपे