शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:16 IST

पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये तात्काळ आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश आ. राजेश टोपे यांंनी दिले. या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये तात्काळ आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश आ. राजेश टोपे यांंनी दिले. या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना दिल्या.जिल्हा परिषद सभागगृहात शुक्रवारी आ. टोपे यांनी घनसावंगी मतदार संघातील ४२ गावांमधील पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा आरोरा, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार डॉ. विपिन पाटील, सभापती रघुनाथ तौर, दत्ता बनसोडे, रामधन कळंबे, पांडुरंग डोंगरे, राम सावंत, सोपान पाडमुख यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.तालुक्यातील घनसावंगी मतदार संघातील गावाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची बैठकीस उपस्थिती होती. गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी वारंवार लेखी पाठपुरावा करूनही संबंधित अधिकारी कर्मचारी या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याच्या तक्रारी सरपंचांनी केल्या. यावर टोपे यांनी ग्रामसेवक, तलाठी व संबंधित अधिका-यांनी विशेष लक्ष देऊन पाणी टंचाई असणा-या गावांमध्ये टँकर सुरू करण्यासह विहिरी अधिग्रहण, प्रलंबित योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विहिरी अधिग्रहणाचे पैसे संबंधितांना तात्काळ देण्यास सांगितले. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य राम सावंत, सोपान पाडमुख, गटविकास अधिकारी विलास गंगावणे, ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता डाकोरे, उपअभियंता ससाणे, विस्तार अधिकारी जायभाये, पंचायत समिती सदस्य संतोष मोहिते, प्रकाश टकले, रामेश्वर काळे, खरात यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिका-यांची उपस्थिती होती.

टॅग्स :WaterपाणीRajesh Topeराजेश टोपे