शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सुतार समाज पुनर्विवाह मंचास निळू फुले पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:39 IST

जालना येथील सुतार समाज पुनर्विवाह मंचास विश्वकर्मा प्रतिष्ठान (पुणे)च्या वतीने दिला जाणारा निळू फुले परिवर्तन विचारधारा पुरस्कार २०१९ नुकताच पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथील सुतार समाज पुनर्विवाह मंचास विश्वकर्मा प्रतिष्ठान (पुणे)च्या वतीने दिला जाणारा निळू फुले परिवर्तन विचारधारा पुरस्कार २०१९ नुकताच पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.बॅरिस्टर नाथ पै सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर या होत्या. तर सिने अभिनेते प्रवीण तरडे, त्र्यंबक मोकाशी, रमेश कोंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.निळू फुले यांचे बंधू अशोक फुले यांच्या हस्ते हा पुरस्कार मंचाचे संस्थापक अध्यक्ष राजेश भालेकर यांनी स्वीकारला. याप्रसंगी अशोक फुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी सुनीता भालेकर, रवींद्र बोरशे, अनिल सोमवंशी, नागोजी पांचाळ, गणेश राऊत, विष्णू गरुड, गजानन जवरकर आदी समाजबांधव उपस्थित होते.३९ पुनर्विवाहसुतार समाजातील विधवा, विधूर आणि घटस्फोटितांच्या पुनर्विवाहाचा गंभीर प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतो. मात्र त्यांच्या विवाहासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.त्यांची व्यथा जाणून राजेश भालेकर यांनी जालना येथे १ जानेवारी २०१६ रोजी सुतार समाज पुनर्विवाह मंचाची स्थापना केली. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप आणि फेसबुकच्या माध्यमातून विवाह इच्छुक वधू- वरांचा बायोडाटा व फोटोंची माहिती राज्यभर पोहोचवली जाते.सध्या या कार्यात राज्यभरातून सुमारे ९० जण सहभागी झाले असून, ते कुठलाही मोबदला न घेता कार्य करतात. आजवर या मंचाने ३९ पुनर्विवाह यशस्वीपणे पार पाडले आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकcommunityसमाजNilu Phuleनिळू फुले