शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

जालन्यातील भुयारी मार्गाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:25 IST

रेल्वेने भुयारी मार्ग उभारावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी उचलून धरली होती. त्यानुसार अडीच कोटी रूपयांचे टेंडरही काढले. परंतु नंतर हे काम त्या भागातून जाणाऱ्या नाल्याचे पाणी उपसण्याच्या मुद्यावरून लांबणीवर पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना रेल्वे स्थानक परिसरातून विद्युतनगरसह अन्य पाच ते सहा कॉलनीत जाण्यासाठी रेल्वे रूळांची अडचण येत आहे. रेल्वेची संख्या वाढल्याने सरारी दर एक तासाला रेल्वेगेट बंद होत असून, यात प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांचा यात समावेश आहे. रेल्वेने येथे भुयारी मार्ग उभारावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी उचलून धरली होती. त्यानुसार अडीच कोटी रूपयांचे टेंडरही काढले. परंतु नंतर हे काम त्या भागातून जाणाऱ्या नाल्याचे पाणी उपसण्याच्या मुद्यावरून लांबणीवर पडले आहे.जालना रेल्वेस्थानकजवळील हा प्रश्न आहे. दिवसेंदिवस शहराचा विकास चौफर झाल्याने रेल्वे स्थानकाच्या समोरील भागातील अनेक नवीन कॉलन्यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे त्या भागातील पाच ते दहा हजार नागरिकांना जालना शहरात येतांना आणि पुन्हा घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाजवळील जुना रस्ता महत्वाचा आहे. परंतु गेल्याा काही वर्षात रेल्वेची ये-जा वाढल्याने दर एक ते अर्धा तासांनी रेल्वे गेट बंद होत आहे. याचा मोठा परिणाम या भागातील वाहतूक ठप्प होण्यावर होत आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे म्हणून त्या भागातील नगरसेवक तसेच रेल्वे संघर्ष समिती आणि नागरिकांनी रेल्वेसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन भुयारी मार्ग मार्गी लावण्याची मागणी केली होती.या मागणीवर बराच खल होऊन निवडणूकीपूर्वी माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. कैलास गोरंट्याल यांनी जिल्हाधिका-यांच्या दालनात रेल्वेतील अधिका-यांना बोलावून बैठक घेतली होती. त्यावेळी पालिकेने या भागातील नाल्याचे जे पाणी आहे, ते इतरत्र वळवणे शक्य नाही. परंतु एक मोठा हौद बांधून त्यात या नाल्याचे पाणी सोडून नंतर ते पंपव्दारे ते उचलून इतरत्र वळवणे हाच पर्याय असल्याचा मुद्दा पालिकेचे अभियंता सौद यांनी मांडला होता. परंतु नंतर या मुद्याकडे रेल्वे प्रशासनाने गंभीरतेने न घेतल्याने अडचण कायम असल्याचे चित्र आहे. या संदर्भात रेल्वेतील अधिका-यांशी संपर्क केला असता, आम्हाला असा कुठलाच लेखी प्रस्ताव मिळाला नसल्याचे सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक