शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुधनेच्या पात्रातून वाळू उपसा थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:49 IST

दुधना नदीकडे जाणारा रोड रात्रभर वाळू उपसा करणाऱ्या वाहनांमुळे धडधडतोय. अवैध वाळू वाहतूकीमुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

परतूर : दुधना नदीकडे जाणारा रोड रात्रभर वाळू उपसा करणाऱ्या वाहनांमुळे धडधडतोय. अवैध वाळू वाहतूकीमुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.दुधना नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वडगाव पात्रासह इतर वाळू घाटातून रात्रभर अवैध वाळू उपसा होत आहे. सांयकाळचे सात वाजले की, या रोडवर वाळू उपसा करणारी वाहने वेगाने धावतात. या उपशामुळे या रोडची दुरुवस्था झाली आहे. खडी उखडली आहे. शेतकऱ्यांना बैल गाड्यानेनेही अवघड होत आहे.या रोडवर धुळीचे लोट व उखडलेली खडी यामुळे या परिसरातील शेतकरी व पादचारी त्रस्त झाले आहेत. तसेच काही शेतकºयांच्या शेतातून दमदाटी करून ही वाळूचे वाहने नेले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या उपशाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. तालुक्यात सद्या एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नाही.दुधना नदी पात्राची चाळणी होण्याबरोबरच शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडत आहे. तरी हा वाळू उपसा तात्काळ कारवाई करून थांबवावा, अशी मागणी होत आहे.अवैध रित्या उपसलेली वाळू उघडपणे मेघा इंजिनीयरींगच्या प्लॅटवर होत असल्याचे सांगितल्या जात आहे. या प्लॅटवरून इतरत्र ही वाळू पुरवल्या जाते. या प्लॅटवर जाण्यासाठी शेतकºयांच्या शेतातून रस्ताही करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :JalanaजालनाsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग