शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

दगड उत्खनन,५ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:46 IST

दगडवाडी शिवारात मौल्यवान दगडाचे उत्खनन करणाऱ्या पाच संशयितांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील दगवाडी शिवारात मौल्यवान दगडाचे उत्खनन करणाऱ्या पाच संशयितांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त दगडाची किंमत ३३ लाख रुपये असून, महानगरांमध्ये हा दगड चौपट दराने विकला जातो, अशी माहिती पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी दिली.गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री दगडवाडी शिवारातील शिवाजी दामोधर कातुरे व रामेश्वर दामोधर कातुरे यांच्या शेतात जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन सुरू असताना छापा टाकून आठ टन ३०० किलोग्रॅम मौल्यवान गारीचा दगड जप्त केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित शिवाजी कातुरे, रामेश्वर कातुरे, ज्योतिराम बाबासाहेब माने, शरद मच्छिंद्र कदम, गोपीचंद पंढरीनाथ कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला मौल्यवान दगड दागिन्यांमध्ये स्टोन, तसेच शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी वापरण्यात येतो, असे पोलीस अधीक्षक पोकळे यांनी सांगितले.व्हॉटसअ‍ॅपवर ठरतो भावऔरंगाबाद, सिल्लोड भागात गारीचा दगडाचा व्यवहार करणारे एजंट सक्रिय आहेत. उत्खनन केलेल्या दगडाचे फोटो व्हॉटसअ‍ॅपवर पाठवून गुणवत्ता व दगडाचा प्रकार तपासला जातो. दलालामार्फत भाव ठरल्यानंतर चोरी-छुपे हा दगड रात्रीतून पसार केला जातो. याचे धागेदोरे परराज्यासह परदेशात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस