शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिंडी मार्गाच्या कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:08 IST

शेगाव-पंढरपूर या दिंडी मार्गाचे काम वाटूर-परतूर दरम्यान वेगात सुरू आहे. मार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे शेतक-यांचा विरोध मावळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शेगाव-पंढरपूर या दिंडी मार्गाचे काम वाटूर-परतूर दरम्यान वेगात सुरू आहे. मार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे शेतक-यांचा विरोध मावळत आहे.तालुक्यातील वाटूर, परतूर आष्टी, लोणी भागात ६० किलोमीटरवर शेगाव-पंढरपूर दिंडी मार्गाचे काम सुरू आहे. सुुरुवातीच्या टप्प्यात दिंडी मार्गात जमीन जात असल्याने शेतक-यांनी ही काम बंद पाडले होते. अगोदर जमिनीचा मोबदला द्यावा नंतरच दिंडी मार्गाचे काम सुरू करावे, अशी भूमिका शेतक-यांनी घेतल्यामुळे हे काम काही दिवस रेंगाळले होते.मात्र, पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, उपविभागीय अधिकारी ब्रिजेस पाटील, तहसीलदार डी.डी. फुपाटे यांनी बैठका घेऊन शेतक-यांशी सकारात्मक चर्चा केली. शेतक-यांची एक गुंठाही जमीन फुकट घेतली जाणार नाही, असे आश्वासन लोणीकर यांनी दिले. प्रशासनाने हालचाली सुरू केल्याने शेतक-यांचा दिंडी मार्गास विरोध कमी झाला आहे. शहरातजवळ तसेच रोहिणा परिसरात दिंडी मार्गाचे काम वेगात सुरू आहे. परतूर येथील पेट्रोलपंप ते साईबाबा मंदिर दरम्यान वाहतूक टेलिफोन भवनमार्गे वळवून दुतर्फा काम सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीBabanrao Looneykarबबनराव लोणीकर