शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

सौरकुकरमध्ये होतोय तीस मिनिटांत स्वयंपाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:12 IST

कुठलेही इंधन न वापरता केवळ सौरऊर्जेचा वापर करून १५० अंश सेल्सिअस तापमानात तीस मिनिटांत एका कुटुंबाचा पौष्टिक स्वयंपाक करता येईल. ही अशक्यप्राय वाटणारी कल्पना जालन्यातील दोन तरुण अभियंत्यांनी प्रत्यक्षात साकारली आहे. सूर्यप्रकाश नसतानाही रात्रीच्या वेळी अन्न शिजवता येणारे ‘सनविंग्स’ सोलार कुकर त्यांनी तयार केले आहे.

ठळक मुद्देजालन्यातील तरुणांचे संशोधन : सौरऊर्जेचा वापर करण्याचे अभियंत्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कुठलेही इंधन न वापरता केवळ सौरऊर्जेचा वापर करून १५० अंश सेल्सिअस तापमानात तीस मिनिटांत एका कुटुंबाचा पौष्टिक स्वयंपाक करता येईल. ही अशक्यप्राय वाटणारी कल्पना जालन्यातील दोन तरुण अभियंत्यांनी प्रत्यक्षात साकारली आहे. सूर्यप्रकाश नसतानाही रात्रीच्या वेळी अन्न शिजवता येणारे ‘सनविंग्स’ सोलार कुकर त्यांनी तयार केले आहे.मेकॅनिकल इंजिनिअर व अपारंपरिक उर्जेचा वापर या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे विवेक काबरा व प्रॉडक्शन इंजिनिअर असलेले हितेश रायठठ्ठा, अशी या तरुण अभियंत्यांची नावे आहेत. बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ‘सनविंग्स’ सोलार कुकरबाबत प्रात्याक्षिकासह माहिती देण्यात आली. सौरउर्जेवर वापर करून सौरकुकर तयार करण्यासाठी २००९ मध्ये संशोधनास सुरुवात केली. २०१० मध्ये पहिली सौरचूल तयार केली. २०११ मध्ये सिंम्प्लीफाईड टेक्नॉलाजी फॉर लाईफ या कंपनीच्या माध्यमातून या विषयावर अधिक संशोधनास सुरुवात केली. २०१३ मध्ये जालन्यात जेईएस महाविद्यालयात सौरचुलीच्या वापराबाबत कार्यशाळा घेतली. यात हजारो मुलांनी सहभाग घेत सौरचुलीवर एकाच वेळी केलेल्या विक्रमाची लिम्का बूकमध्ये नोंद झाली. परदेशातही कार्यशाळा घेतल्या. त्यामुळे सौरचुलीचा वापर वाढला. मात्र, ढगाळ वातावरण व रात्रीच्या वेळी सौरचुलीवर स्वयंपाक करण्यास मर्यादा येतात. हे लक्षात आल्यानंतर रात्रीच्या वेळीही किमान सहा जणांच्या कुटुंबाला लागेल एवढे अन्न शिजवता येईल, असे कुकर तयार करण्यावर संशोधन सुरू केले. पाच वर्षांच्या प्रयत्नानंतर अखेर यश मिळाले. दिवसा मिळणाºया सूर्यप्रकाशाची उर्जा साठवून ठेवत थर्मल बॅटरीच्या मदतीने रात्रीही स्वयंपाक करता येईल, असे सनविंग्स हे सोलारकुकर तयार केले. पूर्णपणे जालन्यात तयार झालेल्या या सोलार कुकरच्या पेटंटसाठी नोंदणी केल्याची माहिती काबरा व रायठठ्ठा यांनी दिली. उद्योजक सुनील रायठठ्ठा यांची या वेळी उपस्थिती होती.सौलार कुकरच का ?विवेक काबरा यांनी वॅर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेनशच्या (डब्ल्यूटीओ) एका संशोधनाचा आधारे सांगितले, की भारतासह बहुतांश देशात ७० टक्के नागरिक लाकूड, शेणाच्या गौºयांचा वापर करून चुलीवर, तसेच शहरी भागात रॉकेल, गॅस व विद्युत उपकारणांवर स्वयंपाक करतात. यामुळे पारंपरिक (पान २ वर)