शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

सौरकुकरमध्ये होतोय तीस मिनिटांत स्वयंपाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:12 IST

कुठलेही इंधन न वापरता केवळ सौरऊर्जेचा वापर करून १५० अंश सेल्सिअस तापमानात तीस मिनिटांत एका कुटुंबाचा पौष्टिक स्वयंपाक करता येईल. ही अशक्यप्राय वाटणारी कल्पना जालन्यातील दोन तरुण अभियंत्यांनी प्रत्यक्षात साकारली आहे. सूर्यप्रकाश नसतानाही रात्रीच्या वेळी अन्न शिजवता येणारे ‘सनविंग्स’ सोलार कुकर त्यांनी तयार केले आहे.

ठळक मुद्देजालन्यातील तरुणांचे संशोधन : सौरऊर्जेचा वापर करण्याचे अभियंत्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कुठलेही इंधन न वापरता केवळ सौरऊर्जेचा वापर करून १५० अंश सेल्सिअस तापमानात तीस मिनिटांत एका कुटुंबाचा पौष्टिक स्वयंपाक करता येईल. ही अशक्यप्राय वाटणारी कल्पना जालन्यातील दोन तरुण अभियंत्यांनी प्रत्यक्षात साकारली आहे. सूर्यप्रकाश नसतानाही रात्रीच्या वेळी अन्न शिजवता येणारे ‘सनविंग्स’ सोलार कुकर त्यांनी तयार केले आहे.मेकॅनिकल इंजिनिअर व अपारंपरिक उर्जेचा वापर या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे विवेक काबरा व प्रॉडक्शन इंजिनिअर असलेले हितेश रायठठ्ठा, अशी या तरुण अभियंत्यांची नावे आहेत. बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ‘सनविंग्स’ सोलार कुकरबाबत प्रात्याक्षिकासह माहिती देण्यात आली. सौरउर्जेवर वापर करून सौरकुकर तयार करण्यासाठी २००९ मध्ये संशोधनास सुरुवात केली. २०१० मध्ये पहिली सौरचूल तयार केली. २०११ मध्ये सिंम्प्लीफाईड टेक्नॉलाजी फॉर लाईफ या कंपनीच्या माध्यमातून या विषयावर अधिक संशोधनास सुरुवात केली. २०१३ मध्ये जालन्यात जेईएस महाविद्यालयात सौरचुलीच्या वापराबाबत कार्यशाळा घेतली. यात हजारो मुलांनी सहभाग घेत सौरचुलीवर एकाच वेळी केलेल्या विक्रमाची लिम्का बूकमध्ये नोंद झाली. परदेशातही कार्यशाळा घेतल्या. त्यामुळे सौरचुलीचा वापर वाढला. मात्र, ढगाळ वातावरण व रात्रीच्या वेळी सौरचुलीवर स्वयंपाक करण्यास मर्यादा येतात. हे लक्षात आल्यानंतर रात्रीच्या वेळीही किमान सहा जणांच्या कुटुंबाला लागेल एवढे अन्न शिजवता येईल, असे कुकर तयार करण्यावर संशोधन सुरू केले. पाच वर्षांच्या प्रयत्नानंतर अखेर यश मिळाले. दिवसा मिळणाºया सूर्यप्रकाशाची उर्जा साठवून ठेवत थर्मल बॅटरीच्या मदतीने रात्रीही स्वयंपाक करता येईल, असे सनविंग्स हे सोलारकुकर तयार केले. पूर्णपणे जालन्यात तयार झालेल्या या सोलार कुकरच्या पेटंटसाठी नोंदणी केल्याची माहिती काबरा व रायठठ्ठा यांनी दिली. उद्योजक सुनील रायठठ्ठा यांची या वेळी उपस्थिती होती.सौलार कुकरच का ?विवेक काबरा यांनी वॅर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेनशच्या (डब्ल्यूटीओ) एका संशोधनाचा आधारे सांगितले, की भारतासह बहुतांश देशात ७० टक्के नागरिक लाकूड, शेणाच्या गौºयांचा वापर करून चुलीवर, तसेच शहरी भागात रॉकेल, गॅस व विद्युत उपकारणांवर स्वयंपाक करतात. यामुळे पारंपरिक (पान २ वर)