शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सौरकुकरमध्ये होतोय तीस मिनिटांत स्वयंपाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:12 IST

कुठलेही इंधन न वापरता केवळ सौरऊर्जेचा वापर करून १५० अंश सेल्सिअस तापमानात तीस मिनिटांत एका कुटुंबाचा पौष्टिक स्वयंपाक करता येईल. ही अशक्यप्राय वाटणारी कल्पना जालन्यातील दोन तरुण अभियंत्यांनी प्रत्यक्षात साकारली आहे. सूर्यप्रकाश नसतानाही रात्रीच्या वेळी अन्न शिजवता येणारे ‘सनविंग्स’ सोलार कुकर त्यांनी तयार केले आहे.

ठळक मुद्देजालन्यातील तरुणांचे संशोधन : सौरऊर्जेचा वापर करण्याचे अभियंत्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कुठलेही इंधन न वापरता केवळ सौरऊर्जेचा वापर करून १५० अंश सेल्सिअस तापमानात तीस मिनिटांत एका कुटुंबाचा पौष्टिक स्वयंपाक करता येईल. ही अशक्यप्राय वाटणारी कल्पना जालन्यातील दोन तरुण अभियंत्यांनी प्रत्यक्षात साकारली आहे. सूर्यप्रकाश नसतानाही रात्रीच्या वेळी अन्न शिजवता येणारे ‘सनविंग्स’ सोलार कुकर त्यांनी तयार केले आहे.मेकॅनिकल इंजिनिअर व अपारंपरिक उर्जेचा वापर या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे विवेक काबरा व प्रॉडक्शन इंजिनिअर असलेले हितेश रायठठ्ठा, अशी या तरुण अभियंत्यांची नावे आहेत. बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ‘सनविंग्स’ सोलार कुकरबाबत प्रात्याक्षिकासह माहिती देण्यात आली. सौरउर्जेवर वापर करून सौरकुकर तयार करण्यासाठी २००९ मध्ये संशोधनास सुरुवात केली. २०१० मध्ये पहिली सौरचूल तयार केली. २०११ मध्ये सिंम्प्लीफाईड टेक्नॉलाजी फॉर लाईफ या कंपनीच्या माध्यमातून या विषयावर अधिक संशोधनास सुरुवात केली. २०१३ मध्ये जालन्यात जेईएस महाविद्यालयात सौरचुलीच्या वापराबाबत कार्यशाळा घेतली. यात हजारो मुलांनी सहभाग घेत सौरचुलीवर एकाच वेळी केलेल्या विक्रमाची लिम्का बूकमध्ये नोंद झाली. परदेशातही कार्यशाळा घेतल्या. त्यामुळे सौरचुलीचा वापर वाढला. मात्र, ढगाळ वातावरण व रात्रीच्या वेळी सौरचुलीवर स्वयंपाक करण्यास मर्यादा येतात. हे लक्षात आल्यानंतर रात्रीच्या वेळीही किमान सहा जणांच्या कुटुंबाला लागेल एवढे अन्न शिजवता येईल, असे कुकर तयार करण्यावर संशोधन सुरू केले. पाच वर्षांच्या प्रयत्नानंतर अखेर यश मिळाले. दिवसा मिळणाºया सूर्यप्रकाशाची उर्जा साठवून ठेवत थर्मल बॅटरीच्या मदतीने रात्रीही स्वयंपाक करता येईल, असे सनविंग्स हे सोलारकुकर तयार केले. पूर्णपणे जालन्यात तयार झालेल्या या सोलार कुकरच्या पेटंटसाठी नोंदणी केल्याची माहिती काबरा व रायठठ्ठा यांनी दिली. उद्योजक सुनील रायठठ्ठा यांची या वेळी उपस्थिती होती.सौलार कुकरच का ?विवेक काबरा यांनी वॅर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेनशच्या (डब्ल्यूटीओ) एका संशोधनाचा आधारे सांगितले, की भारतासह बहुतांश देशात ७० टक्के नागरिक लाकूड, शेणाच्या गौºयांचा वापर करून चुलीवर, तसेच शहरी भागात रॉकेल, गॅस व विद्युत उपकारणांवर स्वयंपाक करतात. यामुळे पारंपरिक (पान २ वर)