शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

लघू व मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट

By admin | Updated: May 1, 2015 00:49 IST

जालना : यंदा झालेल्या अत्यल्प पावसाचा मोठा परिणाम जलसाठ्यांवर झाला आहे. जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे.

जालना : यंदा झालेल्या अत्यल्प पावसाचा मोठा परिणाम जलसाठ्यांवर झाला आहे. जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. टक्केवारी पाहता हा साठा पावसाळ्यापर्यंत पुरेल याची शाश्वती नाही. मध्यम प्रकल्पांत ८ तर लघूमध्ये ३ टक्के पाणीसाठा आहे. यंदा सरासरीपेक्षाकही कमी पाऊस झाला. यामुळे पिकांची तर वाताहर झालीच शिवाय जलसाठ्यांमध्येही समाधानकारक पाणीसाठा झाला नाही.परिणामी आज शेकडो गावांना भीषण पाणीटंचाईस तोड द्यावे लागत आहे. गेल्यावर्षी दोन प्रकल्प मिळून १७ टक्के होता यंदा तो ४ टक्क्यांवर आला आहे. सात मध्यम प्रकल्प असून त्यातील २ कोरडेठाक तर एकाची पाणी पातळी जोत्याखाली गेली आहे.५७ लघू प्रकल्पांपैकी २६ कोरडे तर १८ प्रकल्पांची पाणी पातळी जोत्याखाली आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये कल्याण गिरजा ३.५५ टक्के तर कल्याण मध्यम प्रकल्पांत ०.१९, अप्पर दुधना प्रकल्प बदनापूर कोरडा, भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम १.२७, जाफराबाद तालुक्यातील धामणा मध्यम जोत्याच्या खाली तर अंबड तालुक्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्प कोराडा पडला आहे. तर लघू प्रकल्पांपैकी वाकी, जामवाडी, नेर, कुंभेफळ, सोमठाणा, राजेवाडी, बरंजळा, चिंचखेडा, डावरगाव, मार्डी, रोहिलागड, कानडगाव, धनगरपिंपरी, खडकेश्वर, टाका, लासुरा, पानेगाव, मुसाभद्रायणी, मंडाळा, जांबसमर्थ, मानेपुरी, बोररांजणी, वाई, बामणी, हस्तूरतांडा येथील प्रकल्प कोरडेठाक आहेत. (प्रतिनिधी)