शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

धक्कादायक ! जिल्ह्यात एकाच महिन्यात आठ खून; सर्व गुन्ह्यांचा उलगडा, काही आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:25 IST

वाढत्या बेरोजगारीमुळे जिल्ह्यात‎ गुन्ह्यांची संख्या वाढत चालली‎ आहे.

जालना : अनैतिक संबंध, मालमत्ता,‎ कौटुंबिक कलह, शेती, आर्थिक‎ व्यवहार अशा विविध प्रकारांतील‎ वाद विकोपाला गेल्यामुळे गेल्या महिन्याभरात जालना जिल्ह्यात तब्बल ८ खून झाले आहेत. त्यापैकी सर्व खुनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असले तरी काही खुनांतील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. एकाच महिन्यांत आठ खून झाल्यामुळे जिल्हा हादरून गेला आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे जिल्ह्यात‎ गुन्ह्यांची संख्या वाढत चालली‎ आहे. जालना पोलीस दलाकडून गुन्हे नियंत्रणात ठेवण्याच्या अनुषंगाने कारवाया केल्या जात आहेत.

मार्च महिन्यात जिल्ह्यात खुनांची मालिकाच पाहायला मिळाली. एकापाठोपाठ तब्बल सात खून १५ दिवसांत झालेत. त्यानंतर एक खून झाला आहे. एक महिला व सात पुरुषांचे खून झाले आहेत.

तीन महिन्यांत १६ खूनगेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात १६ खून झाले आहेत. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत केवळ ८ खून झाले होते, तर एकट्या मार्च महिन्यात ८ खून झाले आहेत.

अशा घडल्या खुनाच्या घटना१) वडिलोपार्जित शेती बळकावल्याच्या कारणावरून जालना तालुक्यातील मोहाडी छबू घासू राठोड (५३) यांचा पुतण्यानेच खून केला होता.२) भांडणातून मित्रानेच भगवान राजू तळेकर (२३) या चालकाचा खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी पाटीजवळ घडली होती.३) पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून रोहिदास लक्ष्मण खरात (४०) यांचा खून केल्याची घटना परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव येथे घडली होती.४) अंबड शहरातील रामेश्वर अंकुश खरात (२०) या तरूणाचा खून करण्यात आला.५) जालना तालुक्यातील डुकरी पिंपरी येथे बैल चोरीच्या संशयावरून शेजाऱ्यानेच सोमीनाथ श्यामराव जाधव ( ४३) यांचा खून केला होता.६) शेजारी राहणाऱ्या महिलेने साथीदारासह जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथील महिला सुमनबाई माणिक जिगे (६५) यांचा खून केला होता.७) जालना तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी राजकुमार भास्कर साळवे (३२) यांचा खून करण्यात आला होता.८) आर्थिक देवाण-घेवाणीवरून फुलंब्री येथील राजेश मुरलीधर जाधव (४२) यांचा खून करून मृतदेह परतूर तालुक्यातील मांडवा परिसरात आणून टाकला होता. या खुनातील आरोपी अद्यापही मोकाटच आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना