शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

शहागडमध्ये रस्त्यावर अस्वच्छ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:16 IST

रामनगर वार्ड क्र. ५ मधील रस्त्यांवर अस्वच्छ पाणी तुबंल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : येथील रामनगर वार्ड क्र. ५ मधील रस्त्यांवर अस्वच्छ पाणी तुबंल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.पावसाळ््यापूर्वी गावातील नाल्यांची साफसफाई करणे गरजेचे होते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाकडून काही भागांचीच सफाई करण्यात आली. काही भाग तसाच सुटल्याने या भागातील रस्त्यांवर पाणी तुंबले आहे. तर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मलेरिया, थंडी- तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.रस्त्यांची सापसफाई करून धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नारायण हारेर, जमीरदिन बागवान, रामेश्वर सुपेकर, फारुख बागवान, राहुल कांबळे, धीरज परदेशी, योगेश दगडफोडे, इसाक तांबोळी, नीलेश परदेशी, सूरज परदेशी, बाबासाहेब रत्नपारखे, संतोष परदेशी, प्रमोद इंगळे, गीतालाल परदेशी, एकनाथ धोत्रे, बाळू धोत्रे, राहुल धोत्रे, आबासाहेब माने, विनोद इंगळे, मन्नू परदेशी, बाजीराव शिंदे, अर्जुन पवार आदींनी केली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :civic issueनागरी समस्याgram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य