शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शहागडमध्ये रस्त्यावर अस्वच्छ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:16 IST

रामनगर वार्ड क्र. ५ मधील रस्त्यांवर अस्वच्छ पाणी तुबंल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : येथील रामनगर वार्ड क्र. ५ मधील रस्त्यांवर अस्वच्छ पाणी तुबंल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.पावसाळ््यापूर्वी गावातील नाल्यांची साफसफाई करणे गरजेचे होते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाकडून काही भागांचीच सफाई करण्यात आली. काही भाग तसाच सुटल्याने या भागातील रस्त्यांवर पाणी तुंबले आहे. तर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मलेरिया, थंडी- तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.रस्त्यांची सापसफाई करून धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नारायण हारेर, जमीरदिन बागवान, रामेश्वर सुपेकर, फारुख बागवान, राहुल कांबळे, धीरज परदेशी, योगेश दगडफोडे, इसाक तांबोळी, नीलेश परदेशी, सूरज परदेशी, बाबासाहेब रत्नपारखे, संतोष परदेशी, प्रमोद इंगळे, गीतालाल परदेशी, एकनाथ धोत्रे, बाळू धोत्रे, राहुल धोत्रे, आबासाहेब माने, विनोद इंगळे, मन्नू परदेशी, बाजीराव शिंदे, अर्जुन पवार आदींनी केली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :civic issueनागरी समस्याgram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य