शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जालन्यात सोमवारपासून शाळा सकाळच्या सत्रात; नव्या वेळापत्रकामुळे शिक्षकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 18:52 IST

एक तास उशीराने शाळा सुटणार असल्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जालना : जालना जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर झालेला असून वाढत्या उन्हाचा पारा लक्षात घेता शिक्षण विभागाने जिल्हयातील शाळा सोमवारपासून सकाळ सत्रात भरण्याचे आदेश काढले आहेत. परंतु, एक तास उशीराने शाळा सुटणार असल्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरवर्षी १५ मार्चपासून शाळा सकाळ सत्रात भरवल्या जात असत. मात्र यावर्षी भीषण दुष्काळीस्थिती, पिण्याचे पाणी व ग्रामीण भागात पत्राच्या शाळा यामूळे बीड, औरंगाबाबाद, बुलढाणा, लातूर सह मराठवाड्यात सर्वत्र १ मार्चपासून जि.प.च्या शाळा सकाळ सत्रात भरण्याचे आदेश सरकारने   शिक्षण विभागाना दिले आहे. मात्र जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या आदेशाचे पालन केले नव्हते.  विदयार्थ्यांची शारीरिक व मानसिक स्थिती पाहता व भौतिक सुविधांचा असलेल्या अभावामुळे जालना जिल्हयात देखिल शाळा सकाळाच्या सत्रात भरण्याची मागणी शिक्षक संघटनांनी लावून धरली होती.

या मागणीची दखल घेत  शिक्षण विभागाने सकाळच्या  सत्रात शाळा भरण्याबाबत आदेश काढले आहेत.  परंतु, शाळेच्या वेळेमुळे शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  सकाळी ७.३० ते दुपारी १ असा वेळ असल्याने शिक्षकामध्ये कमालीची नाराजी वाढली आहे. दुपारी १ नंतर विदयार्थ्यांना घरी जातांना उन्हाच्या झळा लागतील, शिवाय शिक्षणासाठी ग्रामीण भागातून अपडाऊन करणाऱ्या पायी व सायकलीवरील विद्यार्थ्याना याचा त्रास होणार आहे. बीड, लातुर, औरंगाबाद, बुलढाणा या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये १२ वाजेपर्यत शाळा भरत आहे.

टॅग्स :JalanaजालनाJalna z pजालना जिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक