शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

धडक कारवाईने ‘भार्इं’ना सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:31 IST

प्लास्टिक बंदी लागू होऊन पाच दिवस लोटले आहेत. असे असतानाच बुधवारी पालिकेचे भरारी पथक आळस झटकून कामाला लागले. दिवसभर बाजारपेठेत फिरून त्यांनी दहा क्विंटल प्लास्टिकचे सािहत्य जप्त करत, सात व्यापाऱ्यां कडून ४५ हजारांचा दंड वसूल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्लास्टिक बंदी लागू होऊन पाच दिवस लोटले आहेत. असे असतानाच बुधवारी पालिकेचे भरारी पथक आळस झटकून कामाला लागले. दिवसभर बाजारपेठेत फिरून त्यांनी दहा क्विंटल प्लास्टिकचे सािहत्य जप्त करत, सात व्यापाऱ्यां कडून ४५ हजारांचा दंड वसूल केला.प्लास्टिक बंदी झाल्यानंतर किरकोळ कारवाई करत वेळ मारून नेण्याच्या भूमिकेत असलेल्या पालिका प्रशासनाने बुधवारी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच, तत्परता दाखवली. त्यातच गुरूवारी प्लास्टिक बंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे जालन्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा विभागिय मेळावा येथे होत आहे. त्यामुळे बुधवारची पालिकेची ही कारवाई म्हणजे रामदास कदम यांचे स्वागत कारवाईने करणे हेच असल्याची चर्चा आहे.बुधवारी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या सूचनेनुसार भरारी पथक प्रमुख पंडित पवार, सॅम्युअल कसबे, संतोष शिरगुळे, अशोक लोंढे, संजय खर्डेकर आणि विलास गावंडे यांनी येथील बाजारपेठेत अचानक दुकानांना भेटी देऊन ही कारवाई केली.यात एस.एस.डी. रेडीमेंडस्, बिकाणा स्वीटमार्ट, विजय ट्रेडर्स, राजलक्ष्मी टेक्सस्टाईल, सद्गुरू ट्रेडर्स, आनंद डेअरी, राजमिलन मिठाई या व्यापा-यांवर कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रूपयांचा दंड वसूल केला.जालना पालिका : कारवाईत सातत्य हवेराज्य सरकारने प्लास्टिकपासून पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने, शनिवार पासून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. याला नागरिक, व्यापा-यांकडून प्रतिसादही मिळत आहे. जालना पालिकेने बुधवारी जी कारवाई केली आहे, तसेच कारवाईत सातत्य हवे. जणेकरून शहरातून बंदी असलेले प्लास्टिकचे साहित्य नाहीसे होण्यास मदत ठरू शकेल.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीJalanaजालना