शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

महसूल विभागातर्फे १५७ गावांमध्ये शिबिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:55 IST

भोकरदन तालुक्यातील १५७ गावांमध्ये शिबिरे घेण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपारध : अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत भोकरदन तालुक्यातील १५७ गावांमध्ये शिबिरे घेण्यात आली आहेत. यामुळे नावनोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी आढळून येत आहे.१८ ते ४० वयोगटातील अल्पभुधारक व सिमांत शेतक-यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर तीन हजार रूपये प्रति महिना मिळावा, यासाठी शासनातर्फे सर्वत्र प्रधानमंत्री किसान सन्मान मानधन योजना सुरू करण्यात आली आहे.ही योजना अल्पभुधारक शेतकºयांसाठी आहे. योजनेचा लाभ शेतक-यांना उतर वयात मिळणार असल्याने नाव नोंदणीसाठी गावनिहाय आपले सरकार केंद्रावर शेतक-यांची गर्दी होत आहे. ही योजना ऐच्छिक व अंशदान योजना आहे.या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला भारतीय जिवन विमाद्वारे निवृत्त वेतन दिले जाणार आहे. एक आॅगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वय असलेले अल्पभुधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. त्यांना वयानुसार प्रतिमाह ५५ ते २०० रुपयाची रक्कम बँकेत जमा करावी लागणार आहे. ही रक्कम नोंदणीनंतर लाभार्थ्यांच्या खात्यातून विमा कंपनीकडे जमा होणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थ्याचा अकाली मृत्यू झाला तर कुटुंबियांना निवृत्त वेतन मिळण्याची देखील तरतुद या योजनेत आहे. यामुळे माहिती मिळताच शेतकरी नाव नोंदणी केंद्रावर जावून नोंदणी करित आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाRevenue Departmentमहसूल विभागFarmerशेतकरी