शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

ग्रा.पं.च्या सामान्य फंडात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:55 IST

१२२ ग्रामपंचायतींपैकी अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावातील करवसुलीकडे लक्ष न दिल्याने ग्रामपंचायतींच्या सामान्य फंडात ठणठणात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील १२२ ग्रामपंचायतींपैकी अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावातील करवसुलीकडे लक्ष न दिल्याने ग्रामपंचायतींच्या सामान्य फंडात ठणठणात असल्याचे सूत्रांनी सांगितले.ग्रामपंचायत कार्यालयाचे वार्षिक नियोजन सामान्य फंडावर अवलंबून असते. कारण गावातून जमा होणाऱ्या विविध करामधून ग्रामपंचायत कर्मचा-यांचे मानधन, पथदिवे लावणे, गावातील नाल्यांची साफसफाई, याशिवाय वेळेवर येणारी कामे सुध्दा सामान्य फंडातून करावा लागतो. मात्र तालुक्यातील अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायतीच्या सामान्य फंड खाते निरंक आहे. मात्र सरपंच आणि ग्रामसेवकाने कर वसुलीसाठी म्हणावे तसे प्रयत्नच करण्यात येत नसल्याने याचा परिणाम ग्रामपंचायत विकासावर झाला आहे. गावागावा राजकीय हस्तक्षेपामुळे सुध्दा कर वसुलीस मर्यादा येत असल्याचे सागण्यात येत आहे.यामुळे अनेक गावात पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. विशेष म्हणणे सामान्य फंडात पैशाअभावी ग्रामपंचायत कर्मचा-यांचे मानधन सुध्दा वर्षानुवर्ष प्रलंबीत राहत आहे. यामुळे कर्मचा-यांना संसाराचा गाडा घाकणे दिवसेदिवस कठीण झाले आहे. अनेक वेळा गटविकास अधिका-याकडून गावस्तरावर कर वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येतात. मात्र कर भरण्यास नागरिकांची सुध्दा उदासिनता असल्याने म्हणावी तशी वसुली होण्यास अडचणी येत असल्याने सांगण्यात येत आहे. ग्रामपंचायतीकडून गावात पिण्याच्या पाणी, दिवाबत्ती, रस्ते दुरूस्ती आदी कामे करण्यात येतात. ग्रामपंचात कडून विविध सुविधा पुरविल्यानंतर सुध्दा नागरिकाकडून कर भरण्याबाबात दुर्लक्ष करण्यात येते. परिणामी ग्रामसेवकांनी कर वसुलीबाबात केलेल्या प्रयत्नासुध्दा यश येत नाही. परिणामी वसुली रखडली जात असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतfundsनिधी