शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

विमा काढताय... सावधान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:26 IST

जळगाव, नाशिक, धुळे यासह अन्य जिल्ह्यांमध्ये वाहनांचा विमा काढताना काही अस्तित्वात नसलेल्या विमा कंपन्यांकडून तो काढण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चुकीच्या विमा काढणाºयांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्यासह, पोलीसांनी देखील यात लक्ष घालण्याची विनंती उपप्रादेशिक अधिकाºयांनी एका पत्राव्दारे सायबर सेलकडे केली आहे.

ठळक मुद्देसायबर सेलने लक्ष द्यावे : उपप्रादेशिक अधिकाऱ्यांची पोलिसांकडे पत्राव्दारे विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जळगाव, नाशिक, धुळे यासह अन्य जिल्ह्यांमध्ये वाहनांचा विमा काढताना काही अस्तित्वात नसलेल्या विमा कंपन्यांकडून तो काढण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चुकीच्या विमा काढणाºयांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्यासह, पोलीसांनी देखील यात लक्ष घालण्याची विनंती उपप्रादेशिक अधिकाºयांनी एका पत्राव्दारे सायबर सेलकडे केली आहे.केंद्र सरकारने आता वाहनांचा विमा उतरवतांना पुढील पाच वर्षाची रक्कम भरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेकांना ही बाब किचकट वाटत आहे. त्यामुळे यातून काही चुकीच्या व्यक्तींकडून इंटरनेटवरून नामांकित विमा कंपन्याचे बनावट लोगो तयार करून ग्राहकांना फसविण्याचे प्रकार पुढे येत आहेत. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये कोट्यवधी रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.या संदर्भात उपप्रादेशिक अधिकारी संजय मेहेत्रेवार आणि काळे यांनी जालना येथील सायबर सेलला या संदर्भात लेखी पत्र दिले आहे. अशा काही बनावट कंपन्या जालना जिल्ह्यात कार्यरत आहेत, काय हे त्यांनी तपासावे, अशी विनंती या पत्रात केली असल्याचे सांगण्यात आले. चुकीच्या पध्दतीने विमा काढण्यास कोणीच जबादार राहणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.जालना : दररोज हजारो वाहनांची होतेय नोंदणीजालना जिल्ह्यात दररोज दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक अधिकाºयांच्या कार्यालयात होत असते. हे करत असताना आता पुढील पाचवर्ष कालावधीचा विमा भरावा लागणार आहे. त्यामुळे आॅनलाईन विमा भरताना त्यात काहीजण चुकीचे निकष लावून ग्राहकांची फसणूक करत आहेत. त्यामुळे विमा भरूनही जर एखादी दुर्घटना झाल्यास विमा कंपनीकडून मिळणारी आर्थिक नुकसान भरपााई मिळण्यास अडचणी येत येऊ शकतात. त्यामुळे सतर्क राहूनच विमा काढावा असे आवाहन केले आहे.नागरिकांनी सतर्क राहहावेही गंभीर बाब लक्षात घेऊन वाहनधारकांनी त्यांच्या चारचाकी वाहन असो अथवा दुचाकी आॅनलाईन तसेच सायबर कॅफेमधून विमा काढण्याचे प्रयत्न न करता संबंधित विमा कंपनीच्या जिल्हा अथवा तालुका पातळीवरील अधिकृत कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाºयांशी संपर्क करूनच विमा काढावा असे आवाहनही उपप्रादेशिक अधिकारी महेत्रेवार यांनी केले आहे.

टॅग्स :JalanaजालनाSocialसामाजिक