शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

देवगिरी महाविद्यालयास रावसाहेब टोपे वादविवाद स्पर्धेचे सांघिक विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 00:35 IST

शिक्षणाने मानवी मूल्यांचे संवर्धन होते, असे प्रतिपादन अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी कै. रावसाहेब टोपे मराठवाडा विभागीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवारी केले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षणाने मानवी मूल्यांचे संवर्धन होते, असे प्रतिपादन अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी कै. रावसाहेब टोपे मराठवाडा विभागीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवारी केले. मत्स्योदरी शिक्षण संस्था व अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून पत्रकार संजय देशमुख, परीक्षक म्हणून डॉ.बा.आं. म. विद्यापीठाचे सदस्य डॉ. सदाशिव सरकटे, संत रामदास महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. राजेंद्र धाये, पत्रकार बाबासाहेब डोंगरे यांची उपस्थिती होती.‘प्रचलित शिक्षण व्यवस्था मानवी मूल्यांचे जतन व संवर्धन करण्यास असमर्थ ठरत आहे’. या विषयानुसार पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण ११ महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदविला. एम.पी. लॉ. कॉलेज येथील कल्याणी काकडे हिने प्रथम, देवगिरी महाविद्यालय औरंगाबादची विद्यार्थिनी श्रुती पाटील हिने व्दितीय क्रमांक तर बारवाले महाविद्यालयाची विद्या अंभोरे हिने तृतीय क्रमांक पटकाविला.यावेळी उपस्थितांचे स्वागत समितीप्रमुख प्रा. डॉ. कार्तिक गावंडे, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, प्रा. रमेश भुतेकर, डॉ. संभाजी पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. कृष्णा कदम यांनी केले.अनिता शिंदे हिने स्वागत गीत सादर केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. ज्ञानदेव नागवे, प्रा. संजय गायकवाड, डॉ. विलास वरखडे, प्रा. ज्ञानेश्वर कळकटे, प्रा. डॉ. काळे व डॉ. श्रीपत गायकवाड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास डॉ.दादासाहेब गजहंस, डॉ. पंडित रानमाळ, डॉ. सीमा निकाळजे, डॉ. सुजाता देवरे, डॉ. शिवकुमार सोळुंके, डॉ. शांताराम रायपुरे, डॉ. तुकाराम गजर, प्रा.संभाजी पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी