शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

राजीव गांधी यांच्या विचारामुळेच देशाची चौफेर प्रगती होईल - देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : देशाला तंत्र विज्ञानात स्व. राजीव गांधी यांनी परिपूर्ण केल्यामुळे देशाची प्रत्येक क्षेत्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : देशाला तंत्र विज्ञानात स्व. राजीव गांधी यांनी परिपूर्ण केल्यामुळे देशाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झाली आहे. संगणक क्षेत्रात देश पुढे गेल्यामुळे युवकांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे, असे प्रतिपादन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले.

जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी येथील संत भगवानबाबा मंगल कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशमुख बोलत होते. कार्यक्रमात प्रारंभी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा विचार देशाला प्रगतीपथावर नेण्याचा असून, जनसामान्यांना न्याय हक्क मिळवून द्यायचा आहे. देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी तंत्र विज्ञानात देशाला पुढे नेऊन आधुनिक भारत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असेही ते म्हणाले. यावेळी अ. भा. का. सदस्य भीमराव डोंगरे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, प्रदेश काँग्रेसचे सचिव सत्सग मुंढे, विजय कामड, डॉ. राधेशाम जैस्वाल, डॉ. विशाल धानुरे, चंद्रकांत रत्नपारखे, मोहन इंगळे, फकिरा वाघ, सोपान सपकाळ, अजीम बागवान, शेख शफीक, शाम घोरपडे, आदी उपस्थित होते.