शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बदलत्या वातावरणामुळे रब्बीची पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:32 AM

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा केवळ रब्बी हंगामावर आहेत. गत पंधरा दिवसांपासून या ...

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा केवळ रब्बी हंगामावर आहेत. गत पंधरा दिवसांपासून या भागात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. या वातावरणामुळे गहू, हरभऱ्यासह इतर पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे खराब हवामानामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले असून, गारपिटीचा धोकाही व्यक्त केला जात आहे. रब्बी हंगामातील पिके हाती येण्यास मोठा कालावधी आहे. त्यातच ही रोगराई पसरल्याने शेतकरी महागडी औषधे पिकांवर फवारणी करीत आहेत. रोगराईमुळे उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

मार्गदर्शनाची गरज

बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. शेतकरी विविध कंपन्यांची औषधे फवारणी करीत आहेत. शेतकऱ्यांसमोर असलेले संकट पाहता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

अमरजित देशमुख, आन्वा