शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

नानाजी देशमुख कृषी योजनेचे प्रस्ताव रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:41 IST

राज्य सरकारने नानासाहेब कृषी संजीवनी योजनेतून मृद आणि जलसंधारणाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे काम रखडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारने नानासाहेब कृषी संजीवनी योजनेतून मृद आणि जलसंधारणाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे काम रखडले आहे. हे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या संदर्भात नानाजी देशमुख प्रकल्प संचालकांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून ही सूचना दिली आहे.राज्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासह शेतीला पुरेसे पाणी मिळावे म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून मृद आणि जलसंधारणाची कामे प्राधान्यने करण्याचे नियोजन आहे. यासाठी या जिल्ह्यांना विशेष बाब म्हणून निधीही मिळाला आहे. असे असताना सूक्ष्म पातळीवर जाऊन हे प्रस्ताव प्रशासनाने पूर्ण करणे अपेक्षित होते.एकूणच नानाजी देशमुख कृषी संजवनी योजनेतून जलसंधारणाला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी कृषी, तसेच तलसंधारण विभागाने एकत्रित येऊन हे प्रस्ताव तयार करावयाचे आहेत. परंतु अशी संयुक्त कामे ही समन्वयाने होत नसल्याने ही महत्वाची योजना बारगळली आहे. या योजनेतून जी गावे पहिल्या टप्प्यात निवडली आहेत, त्यांचे डीपीआर तातडीने सादर करण्या बाबत यापूर्वीच सूचना दिल्या होत्या. परंतु दुष्काळातही याकडे प्रशासनाने गंभीरतेने घेतले नाही.परतूर, जालना पिछाडीवरनानाजी देशमुख संजीवनी योजने अंतर्गत जालना आणि परतूर तालुक्यातील प्रस्तावही अपूर्ण आहेत. त्यात जालना तालुक्यातून १३ आणि परतूर तालुक्यातून जवळपास ५४ प्रस्ताव रखडले आहेत. यासाठी अनुक्रमे २४ कोटी ४८ लाख आणि परतूर तालुक्यासाठी अंदाजे १७ कोटी रूपये मंजूर झाले असल्याचे सांगण्यात आले. हे प्रस्ताव पंधरा ते वीस दिवसात सादर करावेत असे प्रकल्प संचालकांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प