शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

रासायनिक खतांची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:53 IST

यंदाच्या हंगामात ५० किलोच्या प्रति बॅगला १०० ते २०० रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांना चांगलाच शॉक दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळामुळे आधीच शेतकरी आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत हंगामापूर्वीच खत उत्पादन कंपन्यांनी दरवाढ केली आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदाच्या हंगामात ५० किलोच्या प्रति बॅगला १०० ते २०० रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांना चांगलाच शॉक दिला आहे.जिल्ह्यात सलग चार वर्षापासून दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी हैराण आहेत. यामुळे शेतीच्या व्यवसाय आर्थिक आतबट्ट्यात ठरत आहे. यंदा कमी पर्जन्यमानामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप तसेच रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने शेतीत लावलेला खर्चही हाती पडलेला नाही. यामुळे शेतक-याचा वर्षभराचा हिशोब बिघडला आहे. अशा अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खत उत्पादक कंपन्यांनी हंगामापूर्वीच दरवाढ करुन चांगलाच धक्का दिला आहे. गतवर्षी सरकारने अनुदानात कपात केल्यानंतर खत उत्पादक कंपन्यांनी दर वाढविले आहेत. सदरील दरवाढ शेतक-यांच्या खिशाला न परवडणारी आहे.५० किलो वजनाच्या प्रति बॅगमागे १०० ते २०० रुपयांपर्यत वाढ करण्यात आल्याने शेतक-यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.गतवर्षी शेतक-यांना या खताची बॅग केवळ ९९७ रुपयांत मिळत असे आता या खताच्या बॅगसाठी १ हजार १०० रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच एका बॅगमागे १०३ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.दुष्काळ आणि नापिकीसारख्या संकाटामध्ये पिचलेल शेतक-यांना खताच्या दरमध्ये वाढ केल्याने शेतक-यात संताप आहे.याकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.डीएपी खताच्या एकाबॅगेसाठी पूर्वी १ हजार २८० रुपये मोजावे लागत होेते. आता शेतकºयांना डीएपी च्या एका बॅगेसाठी १ हजार ४७७ रुपये वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत शेतक-यांच्या खिशाला १९७ रुपयांची जास्तीची झळ बसणार आहे.४१०: २६ : २६ या खताची बॅग गतवर्षी शेतक-यांना १ हजार १८३ रुपयांना मिळत असे आता १ हजार ४०० रुपये मोजावे लागणार आहेत.४म्हणजेच एक बॅगमागे २१७ रुपयांची वाढ झाली. असेच चित्र २०:२०:१३ या खताच्या दराबाबत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीEconomyअर्थव्यवस्था