शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
2
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
3
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
4
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
5
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
6
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
7
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
8
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
9
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
10
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
11
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
12
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
13
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
14
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
15
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
16
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
17
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
18
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
19
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
20
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

रासायनिक खतांची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:53 IST

यंदाच्या हंगामात ५० किलोच्या प्रति बॅगला १०० ते २०० रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांना चांगलाच शॉक दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळामुळे आधीच शेतकरी आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत हंगामापूर्वीच खत उत्पादन कंपन्यांनी दरवाढ केली आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदाच्या हंगामात ५० किलोच्या प्रति बॅगला १०० ते २०० रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांना चांगलाच शॉक दिला आहे.जिल्ह्यात सलग चार वर्षापासून दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी हैराण आहेत. यामुळे शेतीच्या व्यवसाय आर्थिक आतबट्ट्यात ठरत आहे. यंदा कमी पर्जन्यमानामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप तसेच रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने शेतीत लावलेला खर्चही हाती पडलेला नाही. यामुळे शेतक-याचा वर्षभराचा हिशोब बिघडला आहे. अशा अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खत उत्पादक कंपन्यांनी हंगामापूर्वीच दरवाढ करुन चांगलाच धक्का दिला आहे. गतवर्षी सरकारने अनुदानात कपात केल्यानंतर खत उत्पादक कंपन्यांनी दर वाढविले आहेत. सदरील दरवाढ शेतक-यांच्या खिशाला न परवडणारी आहे.५० किलो वजनाच्या प्रति बॅगमागे १०० ते २०० रुपयांपर्यत वाढ करण्यात आल्याने शेतक-यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.गतवर्षी शेतक-यांना या खताची बॅग केवळ ९९७ रुपयांत मिळत असे आता या खताच्या बॅगसाठी १ हजार १०० रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच एका बॅगमागे १०३ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.दुष्काळ आणि नापिकीसारख्या संकाटामध्ये पिचलेल शेतक-यांना खताच्या दरमध्ये वाढ केल्याने शेतक-यात संताप आहे.याकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.डीएपी खताच्या एकाबॅगेसाठी पूर्वी १ हजार २८० रुपये मोजावे लागत होेते. आता शेतकºयांना डीएपी च्या एका बॅगेसाठी १ हजार ४७७ रुपये वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत शेतक-यांच्या खिशाला १९७ रुपयांची जास्तीची झळ बसणार आहे.४१०: २६ : २६ या खताची बॅग गतवर्षी शेतक-यांना १ हजार १८३ रुपयांना मिळत असे आता १ हजार ४०० रुपये मोजावे लागणार आहेत.४म्हणजेच एक बॅगमागे २१७ रुपयांची वाढ झाली. असेच चित्र २०:२०:१३ या खताच्या दराबाबत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीEconomyअर्थव्यवस्था