शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

सहा महिन्यांत जालना पोलिसांनी शोधले २५२ मोबाईल; तक्रारदार समाधानी

By विजय मुंडे  | Updated: December 21, 2023 19:27 IST

कायदेशीर प्रक्रियेनंतर ते मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आले आहेत.

जालना : केंद्र शासनाच्या दूरसंचार व दळणवळण विभागाच्या वतीने हरवलेले, चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी संचारसाथी पोर्टल सुरू केले आहे. त्याचा वापर करीत सायबर पोलिसांसह विविध पोलिस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेत सहा महिन्यांत २५२ मोबाईल शोधले आहेत. शोधलेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनीही समाधान व्यक्त केले आहे.

केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पोर्टलबाबत पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. विविध पोलिस ठाण्यात मोबाईल हरवलेले, चोरीस गेलेल्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. प्रशिक्षित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोर्टलचा आधार घेत तांत्रिक पद्धतीने शोध घेवून सहा महिन्यात २५२ मोबाईल जप्त केले. कायदेशीर प्रक्रियेनंतर ते मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आले आहेत. मोबाईल शोधण्यामध्ये सायबर पोलिस ठाणे आघाडीवर आहे.

सायबर पाेलिसांनी शोधलेले मोबाईल अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या हस्ते तक्रारदारांना देण्यात आले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक आयुष नेपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शालिनी नाईक, सपोनि. सुरेश कासुळे, सपोनि. संभाजी वडते, सफौ. पाटोळे, पोहेकॉ. राठोड, हिवाळे, निकम, मांटे, भवर, गुसिंगे, मुरकुटे, पालवे, नागरे, दुनगहू आदींच्या पथकाने केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना