शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पीकविमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 01:02 IST

विमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पीक विमा कंपन्यांकडे विम्याचा हप्ता म्हणून कोट्यवधी रुपये भरले. परंतु त्या तुलनेत विमा कंपन्यांकडून पाहिजे त्या प्रमाणात नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आगामी विमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले.सोमवारी पीकविमा कंपन्या आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांची बैठक झाली. त्यात भोकरदन तालुक्यातील २६ हजार ४१२ शेतक-यांना ८.६० कोटी, जाफराबाद तालुक्यातील ४७२७ शेतकºयांना १.५५ कोटी, परतूर तालुक्यातील ९७८३ शेतक-यांना ३.८२ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला असून, बदनापूर, घनसावंगी, अंबड तालुक्यांमधील शेतक-यांना विमा वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. एकूणच यावेळी वायाळ यांनी प्रत्येक कंपनीने आपले कार्यालय जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थापन करून तेथील अधिका-यांचा मोबाईल क्रमांक शेतकºयांसाठी खुला करावा, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीत विमा कंपन्यांनी देखिल त्यांना येणा-या तांत्रिक अडचणींविषयी माहिती दिली. बैठकीस कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, विजय माईनकर आदींची उपस्थिती होती.पीकविमा भरताना जिल्ह्यातील ई-सुविधा केंद्रावर शेतक-यांकडून सरासरी शंभर रुपये घेतले जात असल्याच्या तक्र ारी आहेत. यापुढे शेतकºयांनी ई-सेवा केंद्रावर कुठलेच पैसे द्यायचे नाहीत, असे निर्देशही आढावा बैठकीत सोहम वायाळ, कृषी अधीक्षक शिंदे यांनी दिले.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना