शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वरूडचे शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 00:26 IST

वारंवार पाठपुरावा करूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील वरूड (बु.) येथील पाझर तलावाचा सांडवा परतीच्या पावसाने फुटला होता. यात शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही.गतवर्षी पावसाळ्याच्या अंतीम टप्प्यात तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. यात लहान-मोठे तलाव भरले होते. वरूड (बु.) येथील जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचा पाझर तलाव क्र.- २ सुध्दा पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र, तलावाचे बांधकाम करताना सांडवा केवळ कागदोपत्री केल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात सांडवाच काढण्यात आला नव्हता. त्यामुळे पाझर तलावाचा सांडवा फुटून शेतकरी दीपक वाघ यांच्यासह अनेक शेतक-यांच्या शेतात पाणी घुसले होते. यात दीड ते दोन एकर जमीन वाहून गेली होती. आजही या ठिकाणी केवळ खडक शिल्लक आहे. तलाठ्यांनी पंचनामा करून अनेक दिवस झाले. मात्र, सतत पाठपुरावा करूनही नुकसानग्रस्त शेतक-यांना अद्याप एकही रूपयाची मदत मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.याबाबत लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सुरेश गुठे म्हणाले, वरूड (बु.) येथील पाझर तलावाचा सांडवा फुटून शेतक-यांच्या शेतात पाणी गेले होते. यात संबंधित शेतक-यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. याचा अहवाल तहसील कार्यालयात सादर केलेला आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी