शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वरूडचे शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 00:26 IST

वारंवार पाठपुरावा करूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील वरूड (बु.) येथील पाझर तलावाचा सांडवा परतीच्या पावसाने फुटला होता. यात शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही.गतवर्षी पावसाळ्याच्या अंतीम टप्प्यात तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. यात लहान-मोठे तलाव भरले होते. वरूड (बु.) येथील जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचा पाझर तलाव क्र.- २ सुध्दा पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र, तलावाचे बांधकाम करताना सांडवा केवळ कागदोपत्री केल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात सांडवाच काढण्यात आला नव्हता. त्यामुळे पाझर तलावाचा सांडवा फुटून शेतकरी दीपक वाघ यांच्यासह अनेक शेतक-यांच्या शेतात पाणी घुसले होते. यात दीड ते दोन एकर जमीन वाहून गेली होती. आजही या ठिकाणी केवळ खडक शिल्लक आहे. तलाठ्यांनी पंचनामा करून अनेक दिवस झाले. मात्र, सतत पाठपुरावा करूनही नुकसानग्रस्त शेतक-यांना अद्याप एकही रूपयाची मदत मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.याबाबत लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सुरेश गुठे म्हणाले, वरूड (बु.) येथील पाझर तलावाचा सांडवा फुटून शेतक-यांच्या शेतात पाणी गेले होते. यात संबंधित शेतक-यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. याचा अहवाल तहसील कार्यालयात सादर केलेला आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी