शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पूर्णा नदीच्या पुरात एक जण वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:46 IST

ग्रामपंचायत अतर्गत असलेल्या मेरखेडा येथील वंसता रामदास क्षीरसागर वय ५५ हे शुक्रवारी सकाळी पूर्णा नदीच्या पाण्यात वाहून गेले. तब्बल सहा तासांपासुन शोधकार्य केल्या नंतरही त्यांचा शोध लागला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : येथील ग्रामपंचायत अतर्गत असलेल्या मेरखेडा येथील वंसता रामदास क्षीरसागर वय ५५ हे शुक्रवारी सकाळी पूर्णा नदीच्या पाण्यात वाहून गेले. तब्बल सहा तासांपासुन शोधकार्य केल्या नंतरही त्यांचा शोध लागला नाही. सायंकाळी अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.या विषयी प्रत्यक्ष दर्शनींनी सागिंतल्या प्रमाणे वंसता क्षीरसागर गुरे चारण्यासाठी गेले असताना त्यांची गाय पाण्यात उतरली. त्या गायीला वाचविण्यासाठी वंसता पाण्यात उतरले.मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांनी वाचविण्यासाठी धावा केला.पंरतु काही क्षणात ते बेपत्ता झाले. याची माहिती वा-यासारखी परीसरात पसरली. तेव्हा मोठ्या संख्येने ग्रामस्त घटनास्थळी हजर झाले. अनेक ग्रामस्थांनी पाण्यात उडी घेऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला. या ठिकाणी नायब तहसीलदार के.टी. तांगडे, मंडळ अधिकारी एस.डी.दिघे, व्हि.पी.मालोदे, एस.टी.दळवी, ए.आर.वानखेडे, एस.आर.देवकाते, ए.व्ही. उरफाटे. बिट जमादार आर.एस.भोपळे यांच्यासह नगर परीषदचे कर्मचारी हजर झाले होते. प्रशासनाची शोध मोहीम उशीरापर्यंत सुरू होती. क्षिरसागर हे पूर्णा नदीच्या पाण्यात वाहून गेले असल्याची माहिती प्रशासनाला वेळीच देण्यात आली होती. त्यावर त्यांचे कर्मचारी घटनास्थळावर हजर झाले तरी सुध्दा त्यांच्या बोटी द्वारे शोध घेऊनही क्षीरसागर यांचा शोध लागू शकला नाही.

टॅग्स :riverनदीdrowningपाण्यात बुडणे