शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वखारी येथील शेंद्री बोंडअळी निर्मूलन प्रकल्पाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:52 IST

कृषी विज्ञान केंद्र खरपुडी आणि राष्ट्रीय पातळीवरील आयसीएआर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तीन वर्षांपूर्वी शेंद्री बोंडअळीने कापूस उत्पादकांना जेरीस आणले होते. या अळीच्या हल्ल्यामुळे कापसाचे उत्पादन कमी होऊन मोठा फटका कापूस उत्पादकांना बसला होता. यामुळे या अळीचे उच्चाटन करणे शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान होते. त्यासाठी जालना तालुक्यातील वखारी या गावाची कृषी विज्ञान केंद्र खरपुडी आणि राष्ट्रीय पातळीवरील आयसीएआर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला होता.या वखारी येथील विशेष प्रकल्पाला रविवारी दिल्ली येथील शास्त्रज्ञांच्या पथकाने भेट देऊन एकात्मिक कीड व्यवस्थापनाची माहिती जाणून घेतली. शेंद्री बोंडअळीमुळे झालेले नुकसान कमी करण्यासाठी या अळीवर नियंत्रण कसे मिळवावे, याबद्दलचे शास्त्रशुध्द धडे आयसीएआर आणि जालन्यातील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिले. (पान २ वर)यावेळी वखारी येथील प्रगतशील शेतकरी निवृत्ती घुले, बळीराम घुले, सोपान घुले, रमेश काळे, श्रीराम आटोळे, रामेश्वर घुले, गजानन घुले, प्रल्हाद खैरे यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष कापसाची पाहणी केली.बोंडअळी निर्मूलनासाठी राबविलेले उपक्रम या ठिकाणी प्रत्यक्षात आल्याने यंदा कापूस उत्पादनात भरीव वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रscienceविज्ञानFarmerशेतकरी