शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

दोन लाख विद्यार्थ्यांना सुटीतही पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:10 IST

दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना सरकारच्यावतीने सुटीतही पोषण आहार देण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, अशा दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना सरकारच्यावतीने सुटीतही पोषण आहार देण्यात येणार आहे. त्यानूसार जिल्ह्यातील १ हजार ९१३ शाळांमधील पहिले ते आठवीपर्यंतच्या २ लाख ५१ हजार ८७८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई भासत असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सरकारने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला असून, अशा दुष्काळी परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना सरकारतर्फे उन्हाळी सुट्ट्यातही पोषण आहार देण्यात येणार आहे. या विद्याथार्यांना आठवड्यातील ३ दिवस दूध, अंडी, फळे व पौष्टिक आहार देण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १ हजार ९१३ शाळांमधील पहिले ते आठवीपर्यंतच्या २ लाख ५१ हजार ८७८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत.यात जालना तालुक्यातील ६३८९५, बदनापूर १९७८४, अंबड ३७३४७, घनसावंगी २८३३३, मंठा २०६९५, परतूर २२०५९ , भोकरदन २७१९७, तर जाफराबाद तालुक्यातील २०४१८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाSchoolशाळाStudentविद्यार्थी