शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

व्यापाऱ्यांना आता सरकारच देणार बिलबुक छापून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:03 IST

भविष्यात व्यापा-यांना सरकारकडूनच बिलबुक छापून मिळणार असून, त्याची आॅनलाइन नोंदणी केल्यावर त्या तुलनेत हे बिलबुक व्यापा-यांना देण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जीएसटी नंतर आता केंद्र सरकारने ई-वेबिल प्रणाली लागू केली आहे. या प्रणालित कुठेही आणि केव्हाही ट्रक अथवा अन्य वाहन थांबवून त्यातील मालाची तसेच सोबत असलेल्या बिलाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासह भविष्यात व्यापा-यांना सरकारकडूनच बिलबुक छापून मिळणार असून, त्याची आॅनलाइन नोंदणी केल्यावर त्या तुलनेत हे बिलबुक व्यापा-यांना देण्यात येणार आहे.एकूणच सध्या बाजारात खरीप हंगामाची लगबग दिसून येत आहे. बियाणे, खते तसेच शेती संबंधित इतर सािहत्य खरेदीसाठी बाजारपेठेत शेतक-यांची गर्दी दिसून येत आहे. यंदा चांगल्या हवामानाच्या अंदाजाने शेतकरी सुखावला आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडेल अशी आशा वर्तवली जात आहे.गेल्या काही दिवसांमध्ये घसरलेले साखरेचे दर आता सरकारच्या नवीन धोरणामुळे हळूहळू वाढत आहेत. साखर कारखान्यातील दरापेक्षा खुल्या बाजारातील साखरेच्या दरात ३०० रूपयांनी तेजी आली आहे. ई-वेबिल देताना पाठवण्यात येणा-या व्यापा-याचा संपूर्ण तपशील द्यावा लागणार आहे. पेट्रेल, डिझेलच्या दरवाढीमुळे सर्व साहित्याचे दर हे वाहतुकीसाठी पाच ते दहा रूपयांनी वाढल्याने महागाईत भर पडत आहे.जालना येथील मोंढ्यात सध्या गहू, ज्वारी, सोयाबीन तसेच गुळाची आवक चांगली आहे. तूरीची आवकही दररोज एक हजार पोती अशी आहे. धान उत्पादन कमी झाल्याने त्याचा परिणाम पोह्यांचे दरवाढण्यावर झाल्याचे सांगण्यात आले. तूर, मूग, मसूर डाळीत किंचितशी तेजी आहे, तर उडीद डाळीत ५०० रूपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. साबुदाण्याचे दरही वाढले आहेत.

टॅग्स :billबिलMarketबाजार