शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

नाराज कोणीही नाही, ट्रिपल इंजिन सरकार जोरात काम करेल: रावसाहेब दानवे

By विजय मुंडे  | Updated: July 10, 2023 19:58 IST

अजित पवारांच्या कार्यशैलीचा शासनाला लाभ

जालना : आमच्यावर घर फोडल्याचा आरोप करणाऱ्यांनी घर स्वत:कडे ठेवले आणि इतरांना बाहेर काढून दिले. त्यांच्या भाषेत आपण बोलणार नाही. परंतु, उद्धव ठाकरे यांनी खुशाल महाराष्ट्रात फिरावे, सभा घ्याव्यात, आमच्यावर काही परिणाम होणार नाही, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार आहे. आमच्यात कोणीही नाराज नाही. ट्रिपल इंजन सरकार जोरात काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जालना येथे सोमवारी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपने घर फोडल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर बोलताना दानवे म्हणाले, त्यांनी घर नाही फोडलं, पण घरातून बाहेर काढून दिले. राज ठाकरे घराबाहेर गेले, घर स्वत: ठेवले त्याचे काय, असा सवाल करीत भाजप ज्यावेळी इतर पक्षातील लोकांना पक्षात घेते त्यावेळी त्यांना भाजपाच्या धोरणानुसार चालावे लागते. भाजपात आल्यानंतर त्यांना वेडीवाकडी कामे करू दिली नाहीत. २३ पक्षांचे सरकार अटल बिहारी वाजपेयी यांनी चालविले. इतक्या पक्षाचे सरकार आम्ही यशस्वीपणे चालविले. त्यामुळे त्यांचे बोलणे म्हणजे ते उदास झालेले आहेत. पुढच्या काळात सत्ता मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपवर टीका करणे हे विरोधकांचे काम झाले आहे. आमच्यात कोणी नाराज नाही. कोणी चिंता करू नये. ट्रिपल इंजिनचे सरकार झाले आहे. जोरात लोड ओढेल. उद्धव ठाकरे यांनी खुशाल महाराष्ट्रात फिरावे, जागोजागी सभा घ्याव्यात, कोणताही परिणाम होणार नाही, असेही दानवे म्हणाले.

अजित पवारांच्या कार्यशैलीचा शासनाला लाभअजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे. विकास कामे करण्याच्या त्यांच्या कार्यशैलीचा शासनाला आणि जनतेला लाभ होईल, असे सांगताना शिंदे गटातील कोणीही नाराज नाही आणि भाजपतील कोणीही नाराज होणार नाही, असेही रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेJalanaजालनाAjit Pawarअजित पवार