शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

ना वादळ, ना वारे; अचानक मुळासकट उन्मळून पडले हनुमान मंदिरासमोरील महाकाय वृक्ष

By महेश गायकवाड  | Updated: April 6, 2023 16:59 IST

लिंबाच्या झाडाच्या सावलीखाली महाप्रसाद तयार करण्याचे काम सुरू होते.

जालना : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील प्रसिद्ध देवळी मारोती मंदिरासमोर असलेले साठ वर्षे जुने महाकाय लिंबाचे झाड हनुमान जयंतीच्या दिवशीच कोसळले. विशेष म्हणजे वादळ, वारे काहीही आलेले नसताना हे झाड मुळासकट उन्मळून पडले. हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या एकाही भाविकाला आणि मंदिराला इजा झाली नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय भाविकांनी घेतला होता. त्यामुळे हा दैवी संकेत की योगायोग, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

रांजणीतील देवळी मारोती मंदिर तालुक्यात प्रसिद्ध आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असल्याने १ एप्रिल रोजी कीर्तन झाले. यावेळी ६ कोटी खर्चाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यासाठी अनेक दानशूरांनी मदत जाहीर केली. या कामाचे भूमिपूजन करण्याचे नियोजनही भाविकांनी केली. त्यानंतर गुरुवारी हनुमान जन्मोत्सवानिमित्त एकीकडे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत होती; तर दुसरीकडे या लिंबाच्या झाडाच्या सावलीखाली महाप्रसाद तयार करण्याचे काम सुरू होते. वादळ, वारे आलेले नसताना हे झाड अचानक बाजूला कोसळले. झाड कोसळण्याआधी कड्कड् आवाज झाल्याने भाविक बाजूला झाले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. केवळ दोघांना किरकोळ दुखापत झाल्याचे सरपंच राज राठोड यांनी सांगितले. यावेळी महिला, बालके व पुरुष भाविक हजर होते. विशेष म्हणजे हे झाड मूर्तीवर न कोसळता बाजूला कोसळले. त्यामुळे हा प्रकार मंदिर जीर्णोद्धाराची नांदी तर नाही ना, अशी चर्चा होत आहे.

टॅग्स :Jalanaजालनाenvironmentपर्यावरण