शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

समाजबांधवांनी एकत्र येण्याची गरज- रेणके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जोशी, गोंधळी, वासुदेव या तिन्ही समाजांना आरक्षण हवे आहे. याकरिता तिन्ही समाज बांधवांनी एकत्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जोशी, गोंधळी, वासुदेव या तिन्ही समाजांना आरक्षण हवे आहे. याकरिता तिन्ही समाज बांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन जोगोवा सेवा समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिक रेणके यांनी केले.जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे जोगोवा सेवा समितीच्या वतीने मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रेणके म्हणाले की, प्रत्येक समाजाला आरक्षण आहे. मात्र. आजही आपल्या समाजाला अडीच टक्केच आरक्षण असून त्या मध्येही ५२ जातीचा समावेश केलेला आहे. नुकतेच मराठा समाजाला शासनाने १६ टक्के आरक्षण दिले आहे. जोशी, गोंधळी, वासुदेव समाजाला जास्तीच आरक्षण मिळाले पाहिजेत. त्याकरिता तिनही समाज बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा.आसाराम बोटुळे, डॉ. श्यामसुंदर सोनवणे, तातेराव शिंदे, भारत शिंदे, अंबादास काळे, केशव मोहरकर, एल. बी.चव्हाण यांची उपस्थिती होती.

टॅग्स :reservationआरक्षणSocialसामाजिक