शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

रोहयोच्या कामासाठी शिवसंग्रामचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 01:08 IST

राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे काम तात्काळ सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी शनिवारी रोहिलागड येथील विहिरीत उतरून आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्करोहिलागड : राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे काम तात्काळ सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी शनिवारी रोहिलागड येथील विहिरीत उतरून आंदोलन केले. सकाळी १० वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होते. विशेष म्हणजे, २५ ते ३० फूट पाणी असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.जिल्हाभरात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, पाण्याबरोबरच नागरिकांच्या हातालाही काम मिळत नाही. त्यातच सरकारने अद्यापही रोहिलागड परिसरात रोजगार हमी योजनेचे कामे सुरु केली नसल्याने ग्रामस्थांना घरीच बसावे लागत आहे. यासाठी प्रशासनाने तात्काळ रोहयोची कामे सुरु करावी, दुष्काळाच्या उपाय योजना राबवाव्यात यासह विविध मागण्यासाठी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने शनिवारी विहिरीत आंदोलन करण्यात आले. दरम्यान, दुपारी तालुका कृषी अधिकारी डॉ. डी. एस. तारगे, मंडळाधिकारी वैद्य, जमादार शेळके यांनी आंदोलकांची भेट घेतली. याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले, अंबड तालुकाध्यक्ष बळीराम शेळके, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब काळवणे, काकासाहेब टकले, अण्णासाहेब टकले, नारायण टकले, विष्णू तार्डे यांच्यासह शिवसंग्रामचे पदाधिकारी उपस्थित होते. दुष्काळ असून, सरकार कोणत्याही योजना राबवत नाही. त्यामुळे हे आंदोलन केल्याचे शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले म्हणाले.

टॅग्स :agitationआंदोलनgovernment schemeसरकारी योजना