शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

निम्न दुधनाचे पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:58 IST

निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी आता परभणीकडे सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सेनेचे जिल्हा संघटक तथा नगर पालिकेतील गटनेते मोहन अग्रवाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी आता परभणीकडे सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सेनेचे जिल्हा संघटक तथा नगर पालिकेतील गटनेते मोहन अग्रवाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.परतूर येथे सोमवारी गटनेते मोहन अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.पुढे बोलताना मोहन अग्रवाल म्हणाले की, निम्न दुधना प्रकल्पात आता केवळ मृतसाठा आहे. यापुर्वीही तीन वेळा पाणी सोडण्यात आले होते. या धरणाच्या पाण्यावर परतूर, मंठा व सेलूसह अनेक खेड्याचा पाणीपुरवठा अवलबंून आहे. पाणी सोडल्यास या गावांना पाणी मिळणार नाही. मंत्री मंडळाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. या धरणातून पाणी सोडल्यास त्या पाण्याची नासाडी होईल. नदीच्या पात्रातून सोडलेले पाणी परभणीपर्यंत पोहोचेल की नाही, याची शाश्वती नाही. मे व जून असे दोन महिने या पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. या धरणातील पाणी सोडण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात आम्ही औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहोत. याप्रकरणी विभागीय आयुक्तांनाही निवेदन दिले आहे. या धरणातून परभणीकडे पाणी सोडल्यास मोठा लढा उभारण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी नगरसेवक अंकुश तेलगड, श्रीकांत उन्मुखे, सुधाकर सातोनकर, राजेश खंडेलवाल, प्रकाश चव्हाण, राजेश मुंदडा, विदूर जईद यांची उपस्थिती होती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईriverनदीagitationआंदोलन