शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

जाफराबाद तालुक्यातील पाचशे मच्छीमारांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 1:00 AM

धरणांमध्ये पाणी नसल्यामुळे मच्छिमार कुटुंबांवरही स्थलांतराची वेळ आली असून, तालुक्यातील जवळपास पाचशे मच्छीमार स्थलांतरित झाले आहे.

प्रकाश मिरगे ।लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. तालुक्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत असून, पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. धरणांमध्ये पाणी नसल्यामुळे मच्छिमार कुटुंबांवरही स्थलांतराची वेळ आली असून, तालुक्यातील जवळपास पाचशे मच्छीमार स्थलांतरित झाले आहे.तालुक्यातील सातही नद्यांना यावर्षी पाणी न आल्याने जिवरेखा, खडकपूर्णा या सारखी मोठी प्रकल्प कोरडीठाक पडली आहे.जाफराबाद शहरात भोई समाजाची मोठीवस्ती असून, त्यांचा पारंपरिक मच्छीमारीचा व्यवसाय आहे. ऐकाकाळी लहान - मोठे लघु तलाव, पूर्णा, धामणा, केळणा नदीला बारामाही पाणी राहायचे. त्यामुळे व्यवसायही चांगला होयचा. यावर्षी मात्र, पावसाने पाठ फिरवल्यामुळे मच्छिमार अडचणीत सापडले आहे. परिणामी, मच्छिमारी करणाऱ्या कुटुंबावर स्थलांतराची वेळ असून, कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी येथील मच्छिमार पुणे, बारामती, सोलापूर, नगर, उजनी, नाशिक आदी ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी स्थंलातरीत झाले असल्याची माहिती आहे.जाफराबाद तालुक्याला तसा निसर्गाचा कोप गेल्या तीन वर्षापासून जाणवत आहे. ‘धरण उशाला अन कोरड घशाला’ म्हणायची वेळ आली आहे. परिसरातील वाहून जाणारे पाणी इतर ठिकाणी जात आहेत.या ठिकाणचे मच्छीमार स्थलांतरितपावसाळ््याच्या सुरवातीला व्यवसाय करण्यासाठी मच्छीमारांनी अकोलादेव, कोनड, डोलखेडा, भारज या धरणात मत्स्य बीज सोडले होते. मात्र, पाऊस न आल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. जाफराबाद, कुंभारझरी येथील भोई कुटुंब, त्याचबरोबर मेरखेडा, निमखेडा येथील येथील भिल्ल समाज स्थलांतरित झाला आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारwater shortageपाणीटंचाईMigrationस्थलांतरण