शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जाफराबाद तालुक्यातील पाचशे मच्छीमारांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 01:01 IST

धरणांमध्ये पाणी नसल्यामुळे मच्छिमार कुटुंबांवरही स्थलांतराची वेळ आली असून, तालुक्यातील जवळपास पाचशे मच्छीमार स्थलांतरित झाले आहे.

प्रकाश मिरगे ।लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. तालुक्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत असून, पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. धरणांमध्ये पाणी नसल्यामुळे मच्छिमार कुटुंबांवरही स्थलांतराची वेळ आली असून, तालुक्यातील जवळपास पाचशे मच्छीमार स्थलांतरित झाले आहे.तालुक्यातील सातही नद्यांना यावर्षी पाणी न आल्याने जिवरेखा, खडकपूर्णा या सारखी मोठी प्रकल्प कोरडीठाक पडली आहे.जाफराबाद शहरात भोई समाजाची मोठीवस्ती असून, त्यांचा पारंपरिक मच्छीमारीचा व्यवसाय आहे. ऐकाकाळी लहान - मोठे लघु तलाव, पूर्णा, धामणा, केळणा नदीला बारामाही पाणी राहायचे. त्यामुळे व्यवसायही चांगला होयचा. यावर्षी मात्र, पावसाने पाठ फिरवल्यामुळे मच्छिमार अडचणीत सापडले आहे. परिणामी, मच्छिमारी करणाऱ्या कुटुंबावर स्थलांतराची वेळ असून, कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी येथील मच्छिमार पुणे, बारामती, सोलापूर, नगर, उजनी, नाशिक आदी ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी स्थंलातरीत झाले असल्याची माहिती आहे.जाफराबाद तालुक्याला तसा निसर्गाचा कोप गेल्या तीन वर्षापासून जाणवत आहे. ‘धरण उशाला अन कोरड घशाला’ म्हणायची वेळ आली आहे. परिसरातील वाहून जाणारे पाणी इतर ठिकाणी जात आहेत.या ठिकाणचे मच्छीमार स्थलांतरितपावसाळ््याच्या सुरवातीला व्यवसाय करण्यासाठी मच्छीमारांनी अकोलादेव, कोनड, डोलखेडा, भारज या धरणात मत्स्य बीज सोडले होते. मात्र, पाऊस न आल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. जाफराबाद, कुंभारझरी येथील भोई कुटुंब, त्याचबरोबर मेरखेडा, निमखेडा येथील येथील भिल्ल समाज स्थलांतरित झाला आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारwater shortageपाणीटंचाईMigrationस्थलांतरण