शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

शेतवस्तीवर झाडाला गळफास घेऊन प्रेमी युगुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 01:34 IST

घनसावंगी तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका विवाहित युवक-युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघड झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : घनसावंगी तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका विवाहित युवक-युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. परंतु त्या दोघांचेही विवाह झाले होते. त्या दोघांनाही दोन मुले आहेत. अजय श्रीधर मोरे (३०) (रा.रवना), आणि सुनीता (नाव बदलले आहे) (२३) अशी त्यांची नावे आहेत.या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय मोरे आणि सुनीता हे दोघे जण अंबड तालुक्यातील लालवाडी येथील एका शेतात असल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी अंबड पोलिसांना दिली. त्यावरून अंबड पोलिसांनी तेथे जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी पोलिसांना वचननामा लिहून दिला. त्यात त्यांनी म्हटले आहे, आमचा दोघांचाही विवाह झालेला असून, आम्हा दोघांना दोन मुले आहेत. असे असले तरी सुनीता आणि माझ्यात प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे तिलाही पत्नीप्रेमाचे वागवेन, असे नमूद केले. यावर दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हा वचननामा पोलिसांनी शनिवारी लिहून घेतला होता.त्यानंतर हे दोघे घनसावंगी तालुक्यातील हनुमानगर येथील शेत वस्तीवर मुक्कास गेले. ते तेथेच शेती काम करत होते.दरम्यान मंगळवारी हनुमाननगर परिसरातील एका शेतात अजय मोरे आणि सुनीता यांचे एका झाडाला दोरीने गळफास घेतलेले मृतदेह आढळून आले.ही आत्महत्या त्यांनी नेमकी कोणत्या कारणामूळे केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसल्याचे सांगण्यात आले.मंगळवारी रात्री अंबड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.या प्रकरणामुळे हनुमानगर परिसरावर शोककळा पसरली होती.

टॅग्स :Suicideआत्महत्याLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारी