शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

महिला सक्षम झाल्यासच मराठवाड्याची प्रगती -बोराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 01:12 IST

महिलांना आपण केवळ शेतीत गुंतवून न ठेवता त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे असे प्रतिपादन कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाड्यातील जनता ही खूपच संयमी आणि प्रचंड मेहनत करणारी आहे, त्यातले त्यात मराठवाड्यातील पुरूष मंडळी जास्तीच्या राजकारणाात गुंतल्यामुळे शेतीची जास्तीत - जास्त कामे या महिला करत आहे . या महिलांना आपण केवळ शेतीत गुंतवून न ठेवता त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे असे प्रतिपादन कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी केले. ते सोमवारी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित व्हीजन मराठवाडा या कार्यक्रमात बोलत होते.मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजन्मोत्सव समितीने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त व्हीजन मराठवाडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचा शुभारंभ कृषीभूषण बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आ.विनायक मेटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजेश टोपे, डॉ.संजय लाखे पाटील, अ‍ॅड. दिलीप तौर, अंकुश राउत, शेख महेमूद, सिध्दीविनायक मुळे, बी एम दानवे, गणेश सुपारकर, संतोष गाजरे आदींची उपस्थिती होती. यावेळी आ.विनायक मेटे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.आ.राजेश टोपे, डॉ. संजय लाखे पाटील, अ‍ॅड. दिलीप तौर, यांनी सविस्तर मते मांडून मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष करण्यासह योजना कशा आणता येतील यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक जगन्नाथ काकडे यांनी केले. अशोक पडूळ यांनी सूत्रसंचालन केले तर अरविंद देशमूख यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत वाढेकर, नरसिंग पवार ,रमेश गजर, दिलीप तळेकर, दत्ता शिंदे, कृष्णा पडूळ, गणेश पडूळ, कचरे, आकात थेंगडे, शुभम टेकाळे, सचिन कचरे, भुतेकर, कृष्णा क्षीरसागर, दिलीप भिसे, अ‍ॅड. लक्ष्मण उढाण आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :WomenमहिलाMarathwadaमराठवाडाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा