शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

भूसंपादनास अनेक शेतकऱ्यांची संमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:07 IST

८० टक्के शेतक-यांनी भूसंपादन करण्यास संमती दिली

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन - हसनाबाद- जवखेडा- राजूर- देऊळगाव राजा या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील रखडलेल्या ६ किलोमीटर रस्त्यावरील भूसंपादनाबाबत गुरूवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत २५९ शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक झाली. यावेळी ८० टक्के शेतक-यांनी भूसंपादन करण्यास संमती दिली आहे. त्यामुळे अपूर्ण असलेले काम पूर्णत्वास जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.कुंभारी पाटी ते हसनाबाद - राजूर - देऊळगाव राजा या ६५ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नामुळे ३१८ कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. या रस्त्याचे ९० टक्के काम सुद्धा पूर्ण झाले आहे. मात्र ज्या गावातून हा रस्ता जातो त्या ठिकाणच्या शेतकरी व नागरिकांनी काम बंद केले होते. त्यामुळे गुरूवारी तहसील कार्यालयात शेतक-यांची बैठक झाली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार संतोष गोरड, अभियंता सचांद शुक्ला, अ‍ॅड. सुनील चावरे, भूसंपादन विभागाचे अधिकारी, दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिका-यांसह २५९ शेतकरी बैठकीस उपस्थित होते. यावेळी रावसाहेब दानवे, जिल्हाधिकारी बिनवडे यांनी शेतक-यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन केले. त्यानंतर उपस्थित अनेक शेतक-यांनी भूसंपादनास मंजुरी दिली.रखडलेल्या ६ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी शेतक-यांना शासनाच्या नियमानुसार मोबदला मिळणार आहे. त्यामुळे गुरुवारी अनेक शेतक-यांनी आपली जमीन देण्यासाठी समंती दिली आहे. उर्वरित शेतकरी सुध्दा जमीन देण्यासाठी अनुकूल आहेत. त्यासाठी आम्ही प्रत्येक गावात जाऊन तीन दिवसात संमती मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.- शिवकुमार स्वामी,उपविभागीय अधिकारी, भोकरदन

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागFarmerशेतकरी