शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

Lok Sabha Election 2019 : जालन्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध थांबेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 16:10 IST

, अद्यापही जालन्यातील दानवेंना काँग्रेसकडून टक्कर कोण देणार? याबाबत उमेदवाराचे नाव निश्चित झालेले नाही.

जालना : लोकसभा मतदारसंघातील शिवसेना आणि भाजपमधील तिढा सुटला असून, दानवेंशी दोन हात करण्याची डरकाळी फोडणाऱ्या राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आहे. असे असले तरी, अद्यापही जालन्यातील दानवेंना काँग्रेसकडून टक्कर कोण देणार? याबाबत उमेदवाराचे नाव निश्चित झालेले नाही. त्यासाठी मोठा खल सुरू आहे. 

माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या जालन्यातील निवासस्थानी सोमवारी रात्री उशिरा बैठक पार पडली. त्यावेळी आ. अब्दुल सत्तार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह भीमराव डोंगरे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तायडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अशीच बैठक पुन्हा मंगळवारी रात्री औरंगाबादेत आयोजिण्यात आली होती. या बैठकीस आ. कल्याण काळे यांची विशेष उपस्थिती होती. आ. अब्दुल सत्तार, कैलास गोरंट्याल, राजाभाऊ देशमुख, शेख महेमूद, कल्याण दळे आदींचीही या बैठकीस उपस्थिती होती. 

पक्षश्रेष्ठींचे संकेतअशोक चव्हाण यांनी तातडीने उमेदवाराचे नाव पाठविण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत. त्यानुसार आता एक तर आ. कल्याण काळे यांनी दानवेंशी दोन हात करण्यासाठी दुसऱ्यांदा तयार व्हावे, अन्यथा आ. अब्दुल सत्तार यांनीही यावेळी लोकसभेच्या मैदानात उतरावे, असे संकेत पक्षश्रेष्ठींकडून मिळत आहेत. त्यामुळे आ. सत्तार किंवा आ. काळे या दोघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalanaजालनाcongressकाँग्रेस