शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

Lok Sabha Election 2019 : जालन्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध थांबेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 16:10 IST

, अद्यापही जालन्यातील दानवेंना काँग्रेसकडून टक्कर कोण देणार? याबाबत उमेदवाराचे नाव निश्चित झालेले नाही.

जालना : लोकसभा मतदारसंघातील शिवसेना आणि भाजपमधील तिढा सुटला असून, दानवेंशी दोन हात करण्याची डरकाळी फोडणाऱ्या राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आहे. असे असले तरी, अद्यापही जालन्यातील दानवेंना काँग्रेसकडून टक्कर कोण देणार? याबाबत उमेदवाराचे नाव निश्चित झालेले नाही. त्यासाठी मोठा खल सुरू आहे. 

माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या जालन्यातील निवासस्थानी सोमवारी रात्री उशिरा बैठक पार पडली. त्यावेळी आ. अब्दुल सत्तार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह भीमराव डोंगरे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तायडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अशीच बैठक पुन्हा मंगळवारी रात्री औरंगाबादेत आयोजिण्यात आली होती. या बैठकीस आ. कल्याण काळे यांची विशेष उपस्थिती होती. आ. अब्दुल सत्तार, कैलास गोरंट्याल, राजाभाऊ देशमुख, शेख महेमूद, कल्याण दळे आदींचीही या बैठकीस उपस्थिती होती. 

पक्षश्रेष्ठींचे संकेतअशोक चव्हाण यांनी तातडीने उमेदवाराचे नाव पाठविण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत. त्यानुसार आता एक तर आ. कल्याण काळे यांनी दानवेंशी दोन हात करण्यासाठी दुसऱ्यांदा तयार व्हावे, अन्यथा आ. अब्दुल सत्तार यांनीही यावेळी लोकसभेच्या मैदानात उतरावे, असे संकेत पक्षश्रेष्ठींकडून मिळत आहेत. त्यामुळे आ. सत्तार किंवा आ. काळे या दोघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalanaजालनाcongressकाँग्रेस