शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Lok Sabha Election 2019 : आधी लगीन उमेदवारीच...लग्नाला जाण्याआधी शेतकरी पुत्राने दानवें विरोधात भरला उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 15:48 IST

शेतकऱ्यांना शिवी देणाऱ्या राजकारण्याला हरविण्यासाठी अर्ज भरत असल्याचे त्याने यावेळी सांगितले.  

जालना : सुदाम श्रीरंग इंगोले या तरुणाचे आज सायंकाळी लग्न आहे. मात्र लग्नाला जाण्याआधी त्याने जालना लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मित्रपरिवाराच्या वऱ्हाडासोबत आलेल्या सुदामाने शेतकऱ्यांना शिवी देणाऱ्या राजकारण्याला  हरविण्यासाठी अर्ज भरत असल्याचे यावेळी सांगितले.  

जिल्ह्यातील धारकल्याण येथे राहणाऱ्या सुदाम इंगोले याचे शिक्षण एमए पर्यंत झाले आहे. आज सायंकाळी बदनापूर तालुक्यातील उज्जेनपुरी येथे त्याचे लग्न आहे. लग्नासाठी जमलेल्या मित्रपरिवारात त्याने लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार बोलून दाखवला. यानुसार लग्नाला जाण्याआधी त्याने मित्रपरिवाराच्या वऱ्हाडाच्या साक्षीने जिल्हाधिकारी कार्यालयात येत लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. नवरदेवाच्या पोशाखात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आलेल्या सुदाम हा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. 

मी शेतकऱ्याचा मुलगा

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यांना शिवी देणाऱ्या राजकारण्यांचा पराभव करण्यासाठी निवडणूक लढणार असल्याचे सुदाम याने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले. तसेच निवडणूकीत विजय प्राप्त करू असा आत्मविश्वास असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalanaजालनाmarriageलग्न