शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

विकास आराखड्यावर दुसऱ्या योजनांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:52 IST

जिल्हा नियोजन समितीच्या विकास आराखड्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा भरणा करण्यात आल्याने जिल्ह्यातील विकास कामांसाठी मिळणाºया निधीवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा नियोजन समितीच्या विकास आराखड्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा भरणा करण्यात आल्याने जिल्ह्यातील विकास कामांसाठी मिळणाºया निधीवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येते. राज्य सरकारनेच जर योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्यास त्याचा लाभ अप्रत्यक्षपणे जिल्हा विकास निधीसाठी होऊ शकतो.एकट्या जालना जिल्ह्याचा विचार केल्यास पूर्वी जिल्ह्याचा आराखडा साधारपणे २७ कोटी रूपये एवढा अत्यल्प होता. परंतु आज याची व्याप्ती वाढवून यंदाचा जिल्हा आरााखडा हा थेट २०३ कोटी रूपयांवर पोहचला आहे.त्यात स्वच्छ भारत, सिंचन तसेच अन्य विकास योजना या केंद्राच्या योजनाचा समावेश आहे. या योजनांचा समावेश जिल्हा नियोजन समितीत केल्याने त्याच्या अडीचपट निधी जास्तीचा मिळत असल्याचे कारण दिले जात आहे.परंतु हीच तरतूद राज्य सरकारने त्यांच्या अर्थसकल्पातून केल्यास तेवढा जास्त निधी हा जिल्हा विकासासाठी मिळू शकतो. या योजनांचा समावेशासह जिल्हा ग्रामीण यंत्रणा अर्थात डीआरडीए योजनेते काम करणाºया कर्मचाºयांचे वेतनही जिल्हा विकास नियोजनातून केला जात आहे.याकडे आता राज्य सरकारने लक्ष दिल्यास मोठ्या निधीची बचत होऊन विकास कामांसाठी अधिक निधी मिळू शकतो.लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे पुढील महिन्याच्या शेवटी कधीही आचारसंहिता लागू शकते. हे लक्षात घेऊन सध्या खासदार निधीतून मोठ्या प्रमाणावार कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे येत आहेत. जालना लोकसभा मतदारसंघासह परभणी लोकसभा मतदारसंघातूनही हे प्रस्ताव येत असल्याचे सांगण्यात आले. त्यातच लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने आमदार निधीतूनही मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय मान्यतेसाठी नियोजन स्मिती अर्थात जिल्हाधिकाºयांकडे येत आहेत.

टॅग्स :fundsनिधीJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना