शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विकास आराखड्यावर दुसऱ्या योजनांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:52 IST

जिल्हा नियोजन समितीच्या विकास आराखड्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा भरणा करण्यात आल्याने जिल्ह्यातील विकास कामांसाठी मिळणाºया निधीवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा नियोजन समितीच्या विकास आराखड्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा भरणा करण्यात आल्याने जिल्ह्यातील विकास कामांसाठी मिळणाºया निधीवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येते. राज्य सरकारनेच जर योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्यास त्याचा लाभ अप्रत्यक्षपणे जिल्हा विकास निधीसाठी होऊ शकतो.एकट्या जालना जिल्ह्याचा विचार केल्यास पूर्वी जिल्ह्याचा आराखडा साधारपणे २७ कोटी रूपये एवढा अत्यल्प होता. परंतु आज याची व्याप्ती वाढवून यंदाचा जिल्हा आरााखडा हा थेट २०३ कोटी रूपयांवर पोहचला आहे.त्यात स्वच्छ भारत, सिंचन तसेच अन्य विकास योजना या केंद्राच्या योजनाचा समावेश आहे. या योजनांचा समावेश जिल्हा नियोजन समितीत केल्याने त्याच्या अडीचपट निधी जास्तीचा मिळत असल्याचे कारण दिले जात आहे.परंतु हीच तरतूद राज्य सरकारने त्यांच्या अर्थसकल्पातून केल्यास तेवढा जास्त निधी हा जिल्हा विकासासाठी मिळू शकतो. या योजनांचा समावेशासह जिल्हा ग्रामीण यंत्रणा अर्थात डीआरडीए योजनेते काम करणाºया कर्मचाºयांचे वेतनही जिल्हा विकास नियोजनातून केला जात आहे.याकडे आता राज्य सरकारने लक्ष दिल्यास मोठ्या निधीची बचत होऊन विकास कामांसाठी अधिक निधी मिळू शकतो.लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे पुढील महिन्याच्या शेवटी कधीही आचारसंहिता लागू शकते. हे लक्षात घेऊन सध्या खासदार निधीतून मोठ्या प्रमाणावार कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे येत आहेत. जालना लोकसभा मतदारसंघासह परभणी लोकसभा मतदारसंघातूनही हे प्रस्ताव येत असल्याचे सांगण्यात आले. त्यातच लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने आमदार निधीतूनही मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय मान्यतेसाठी नियोजन स्मिती अर्थात जिल्हाधिकाºयांकडे येत आहेत.

टॅग्स :fundsनिधीJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना