शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जालना :जिल्ह्यात पहिल्याच दिवशी १२६ जणांना झटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:42 IST

वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने औरंगाबाद परिमंडळात पुन्हा धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात १२६ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने औरंगाबाद परिमंडळात पुन्हा धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात १२६ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.औरंगाबाद परिमंडळा अंतर्गत आता वीज चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती वीज वितरणचे अधीक्षक अभियंता अशोक हुमणे यांनी दिली. गेल्याच आठवड्यात भरारी पथकाने जिल्ह्यात मोठी यशस्वी कारवाई केल्या नंतर पुन्हा एकदा वीज चोरांविरूध्द धडक मोहीम हाती घेतली आहे. वीज चोरी आणि विजेची गळती यामुळे जालना डी झोनमध्ये गेलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून आजही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भारनियमन हे नित्याचीच बाब झाली आहे. हे थांबवून जे वीज ग्राहक नियमितपणे बिल भरतात, त्यांना २४ तास अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी वीजेची थांबविणे हा एक महत्वाचा पर्याय असल्याचे हुमणे म्हणाले. जालना जिल्ह्यात वीज वितरणचे दोन विभाग पडतात. जालना -१ विभागात ३५ तर जालना-२ विभागामध्ये ९१ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली.या ग्राहकांना वीजचोरीची बिले देण्यात देण्यात येणार असून, ही बिले त्यांनी मुदतीत भरवायची आहेत.मोहिमेत सातत्य राहणारजालना जिल्हा हा वीजचोरीसाठी यापूर्वी पासूनच नावाजलेला आहे. भरारी पथकानेही अनेक धनदांडग्यांच्या वीजचोरीचा पर्दाफाश केल्याने आधीव खळबळ उडाली होती. आता पुन्हा या विशेष मोहिमेमुळे वीज चोरांचे धाबे दणाले आहेत. एकूणच जे वीजचोरी करत असतील त्यांनी निदान आता तरी ती थांबवावी असे आवाहन अधीक्षक अभियंता हुमणे यांनी केले आहे.गेल्या दोन दिवसांपासून वीज चोरीची विशेष शोध मोहीम सुरू आहे. या अंतर्गत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी थेट मुख्य वीज वाहिनीवरून आकडे टाकून वीजचोरी केल्याचे प्रकार जास्त घडत असल्याचे दिसून आले. हे आकडे जप्त केल्याने त्यांचा खच जमला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणCrime Newsगुन्हेगारी