शहरं
Join us  
Trending Stories
1
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
2
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
3
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
4
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
5
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
6
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
7
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
8
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
9
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
10
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
11
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
12
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
13
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
14
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
15
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
16
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
17
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
18
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
19
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
20
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

परत एकदा अवर्षणाशी सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:10 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागास लागण्यास सुरुवात झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी १२ असलेली टँकर्सची संख्या आत्ता ४० वर गेली आहे. जालना भोकरदन, जाफराबाद, आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागास लागण्यास सुरुवात झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी १२ असलेली टँकर्सची संख्या आत्ता ४० वर गेली आहे. जालना भोकरदन, जाफराबाद, आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे.जिल्ह्यातील जालना, भोकरदन, जाफराबाद आणि परतूर या चार तालुक्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सार्वाधिक टँकर भोकरदन तालुक्यात सुरू आहेत. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातून फेब्रुवारीतच काही गावांना तीव्र पाणी टंचाईचा करावा लागल्याने गावातून टँकरची मागणी करण्यात आली होती. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प आणि पाझर तलावात दोन महिने पुरेल इतकाच साठा असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने सर्वाधिक निधी पाणीपुरवठ्यावर खर्च करण्यात येतो. यामुळे पाणी टंचाईची शक्यता बघता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला असून,ज्या तालुक्यातून टँकरची मागणी आली त्यांना तातडीने दखल घेण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील अभियंत्यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणीzpजिल्हा परिषद