शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

परतूर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:38 IST

तालूक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, टँकरची संख्या २५ वर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : तालूक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, टँकरची संख्या २५ वर पोहोचली आहे.वाढलेली उन्हाची तिव्रता यामुळे जलसोठे कोरडे होत आहेत. पाणी पातळी खालावल्याने विहरी,बोअर घेवूनही पाणी लागेनासे झाले आहे.ग्रामिण भागातून टँकरचे प्रस्ताव येवू लागले आहेत.सद्या २५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये शेवगा, काºहाळा, सुरूमगाव, परतवाडी, खांडवीवाडी, ढोकमाळतांडा, लिखीत पिप्री, बामणी, शिंगोना, सिरसगाव, ब्राम्हणवाडी, पाटोदा माव, वलखेड, खांडवी, वाटूर फाटा, कावजवळा, एदलापूर, वाहेगाव सातरा,पांडेपोखरी, टाकळी रंगोपंत, मसला, लिंगसा, वाघाडी वाडी, मापेगाव बू. आष्टी या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. हा पाणी पुरवठाही तुटपंजा असल्याने गावातील महिला, लहान मुलेही पाण्याच्या शोधात भटकंती करत असल्याचे चित्र दिसून येते.खांडवीत पाणीटंचाईया गावात भिषण पाणी टंचाई जाणवत आहे. या दोन्ही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या भागात रोजगार हमीची कामे सुरू आहेत. मजूर सकाळी कामावर व नंतर पाण्याच्या शोधात अशी मजुरांची दुहेरी फजिती होत आहे.महिला, चिमुकलेही पाण्यासाठी भटकंती करतानाचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. ऐन पावसाळयाच्या तोंडावर पाणी टंचाईचे चित्र गडद होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ