शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

परतूर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:38 IST

तालूक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, टँकरची संख्या २५ वर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : तालूक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, टँकरची संख्या २५ वर पोहोचली आहे.वाढलेली उन्हाची तिव्रता यामुळे जलसोठे कोरडे होत आहेत. पाणी पातळी खालावल्याने विहरी,बोअर घेवूनही पाणी लागेनासे झाले आहे.ग्रामिण भागातून टँकरचे प्रस्ताव येवू लागले आहेत.सद्या २५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये शेवगा, काºहाळा, सुरूमगाव, परतवाडी, खांडवीवाडी, ढोकमाळतांडा, लिखीत पिप्री, बामणी, शिंगोना, सिरसगाव, ब्राम्हणवाडी, पाटोदा माव, वलखेड, खांडवी, वाटूर फाटा, कावजवळा, एदलापूर, वाहेगाव सातरा,पांडेपोखरी, टाकळी रंगोपंत, मसला, लिंगसा, वाघाडी वाडी, मापेगाव बू. आष्टी या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. हा पाणी पुरवठाही तुटपंजा असल्याने गावातील महिला, लहान मुलेही पाण्याच्या शोधात भटकंती करत असल्याचे चित्र दिसून येते.खांडवीत पाणीटंचाईया गावात भिषण पाणी टंचाई जाणवत आहे. या दोन्ही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या भागात रोजगार हमीची कामे सुरू आहेत. मजूर सकाळी कामावर व नंतर पाण्याच्या शोधात अशी मजुरांची दुहेरी फजिती होत आहे.महिला, चिमुकलेही पाण्यासाठी भटकंती करतानाचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. ऐन पावसाळयाच्या तोंडावर पाणी टंचाईचे चित्र गडद होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ