शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

विमा कंपन्या, बॅँकांना शिवसेना स्टाइलने सरळ करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 07:32 IST

उद्धव ठाकरे यांचा इशारा; ‘आम्ही शहरी बाबू असलो तरी आम्हाला शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण आहे’

जालना : विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून विमा हप्ता म्हणून कोट्यवधी रूपये जमा करतात, परंतु नुकसान भरपाई देण्याची वेळ आल्यास हात आखडता घेतात. कारभार सुधारावा अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलने सरळ करू, असा इशारा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला.

साळेगाव येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास दहा हजार शेतकºयांना किराणा साहित्याचे किटचे वाटप करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, ‘आम्ही शहरी बाबू असलो तरी आम्हाला शेतकºयांच्या कष्टाची जाण आहे. महाराष्ट्रात ज्या-ज्या वेळी दुष्काळ पडला व शेतकºयांवर अन्याय झाला, त्या वेळी शिवसेनेने नेहमीच खंबीर भूमिका घेतली. ही पुण्याई शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंची आहे. त्यांचा वारसा मी आणि माझे शिवसैनिक तेवढ्याच ताकदीने पुढे नेत आहोत.’राज्यमंत्री अर्जुन खोतकर, औरंबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी मार्गदर्शन केले.‘महाप्रसाद मोहीम’चारा छावण्यांतील शेतकºयांसाठी शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद मोहिमेचा शुभारंभ रविवारी युवासेनेचे राष्ट्रीय प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोलापुरात झाला. रविवारी पहिल्या दिवशी ७२ गाड्यांमधून अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा या चारा छावण्यांमध्ये साहित्य पोहोचविण्यात आले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना