शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:31 IST

जालना शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिले. त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी पालिकेत मुख्याधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्या वेळी गोरंट्याल यांनी हे निर्देश दिले.जालना शहराचे दोन भाग आहेत, नवीन आणि जुना जालना अशी विभागणी आहे. यात नवीन जालना विभागाला घाणेवाडी जलाशयातून पाणीपुरवठा होत होता, परंतु त्या तलावाने आता तळ गाठला आहे. त्यामुळे आता संपूर्ण शहराची तहान आता जायकवाडी पाणीपुरवठा योजनेवरच अवलंबून असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शहराला एका ठराविक वेळी आणि ठराविक वारी पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यावरही चर्चा करण्यात आली. कुठल्या प्रभागाला कधी पाणीपुरवठा होणार, याची यादी तयार करून त्यानुसार पाण्याचे वितरण केल्यासच आगामी पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. यावेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह माजी आ. कैलास गोरंट्याल यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण