शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

जलयुक्तमुळे परिस्थितीत सुधार - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:10 IST

राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले. तालुक्यातील जवखेडा खूर्द येथे जलपूजन व मत्स्य बोटुकली शेततळ्यात सोडून  पिंजरा मत्स्यपालन प्रकल्पाची सुरुवात राज्यपालांच्या हस्ते करण्यात आली.या वेळी खा.रावसाहेब दानवे, आ.संतोष दानवे, आ.नारायण कुचे, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, भास्कर दानवे, आशा पांडे, राजेंद्र देशमुख, तुकाराम जाधव, उपविभागीय अधिकारी हरिचंद्र गवळी, सुनील जयभाये, संतोष गोरड, शालिकराम म्हस्के, मधुकर दानवे, गणेश फुके, आर.के.जाधव, सुधाकर दानवे, गणेश ठाले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी आ.संतोष दानवे यांनी राज्यपालाचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.यावेळी खा.रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्दीष्ट शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आहे व यासाठी शेतीमध्ये भरीव गुंतवणूक करण्याची  भाजपा सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे असे सांगितले, तर राज्यपाल म्हणाले की, दानवे यांच्या प्रयत्नातून मराठवाड्यातील शेतक-यांसाठी पुरक उद्योग म्हणून शेततळ्यात पिंजरा मत्स्यपालन   हा नावीन्यपूर्ण प्रकल्प जवखेडा ता. भोकरदन, येथून सुरू होत आहे. तो राज्यासाठी पथदर्शी ठरेल असे प्रतिपादन विद्यासागर राव यांनी केले. यावेळी आ.संतोष दानवे, आ.नारायण कुचे, डॉ.विवेक वर्तक आणि अशोक गायकर यांनी राज्यपालांना या संशोधनाची माहिती दिली त्यावर राज्यपालांनी हे संशोधन शेतक-यांनसाठी उपयुक्त ठरणारे असल्याचे सांगितले. असे प्रकल्प राज्यातील इतर भागातही राबविता येतील काय, याचा आभ्यास तज्ज्ञांनी करावा असा सल्लाही विद्यासागर राव यांनी दिला.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgovernment schemeसरकारी योजना