शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मला जगायचा कंटाळा आलाय, म्हणून...; परतूर तालुक्यातील २५ वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 11:14 IST

ही घटना गुरुवारी दुपारी घडली. अनिल यादवराव कांबळे असे मयत तरुणाचे नाव आहे.  

परतूर (जि. जालना) : मला जगायचा कंटाळा आलाय, म्हणून मी आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी लिहून परतूर तालुक्यातील शिंगोना येथील २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. अनिल यादवराव कांबळे असे मयत तरुणाचे नाव आहे.  

अनिलची घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असून, त्याचे आई-वडील बाहेरगावी शेतमजूर म्हणून काम करतात. अविवाहित असलेला अनिल गावातीलच  मामाकडे  राहतो.  मामाने त्याला ऑटोरिक्षा खरेदी करून दिली होती. तो  ऑटोरिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चालवित होता. गेल्या काही दिवसांपासून मनस्थिती ठीक नसलेल्या अनिलने गुरुवारी दुपारी राहत्या घरात स्वतःला बंद करून घेत गळफास घेऊन आत्महत्या केली.  त्याच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली. त्यात मला जगायचा कंटाळा आलाय, असे म्हणून मी आत्महत्या करतोय. असा मजकूर लिहिलेला आहे. रात्री उशिरा शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Jalanaजालना