शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:24 IST

उष्णतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा न करता पशुंना होणारे आजार, त्रास यावर लक्ष ठेवून उपचार करावे, जर कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, अशा इशारा जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी अधिका-यांना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, मुक्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते. जर पाणी मिळाले तर ते दूषित असण्याची शक्यता असते. तसेच उष्णतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा न करता पशुंना होणारे आजार, त्रास यावर लक्ष ठेवून उपचार करावे, जर कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, अशा इशारा जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी अधिका-यांना दिला.गुरुवारी अध्यक्ष खोतकर यांनी जिल्ह्यातील पशुधनविकास अधिकारी, सहाय्यक पशुधन अधिकारी व पशुनधन पर्यवेक्षकांची बैठक घेतली. याप्रसंगी त्यांनी अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले.जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तीव्र पाणीटंचाई भासत असून, जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. जर पाणी मिळाले तर ते दूषित असते. तसेच उष्णतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असल्याने पशुधनविकास अधिकारी, सहायक पशुधन अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांनी कोणताही निष्काळजीपणा न करता पशुंना होणारे आजार व त्रास यावर लक्ष ठेवून उपचार करावेत. दुष्काळी परिस्थितीच्या काळात अधिका-यांनी दिवसभर दवाखान्यातच राहावे. अधिकारी दवाखान्यात उपलब्ध नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी खोतकर म्हणाले.दुष्काळी परिस्थिती जनावरांना पाणी, चाराटंचाई भासू नये, तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिका-यांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने भरारी पथक नेमण्यात येणार आहे. या काळात जर अधिका-यांनी कामात निष्काळजीपणा केल्यास त्या अधिका-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदHealthआरोग्य